शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नवीन तत्त्वे व आव्हाने पेलण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:04 IST

समाजात व व्यवहारात नित्य नवनवीन बदल होत आहेत. या बदलांना सदैव कुरकुर करीत बसण्यापेक्षा समाजाला अध्यावत ठेवण्यााठी नवीन बदलांची नवीन तत्वे व नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन आ. विजय रहांगडाले यांनी केले.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : वडेगाव येथे पोवार जागृती उत्सव, विविध मान्यवरांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतवडेगाव : समाजात व व्यवहारात नित्य नवनवीन बदल होत आहेत. या बदलांना सदैव कुरकुर करीत बसण्यापेक्षा समाजाला अध्यावत ठेवण्यााठी नवीन बदलांची नवीन तत्वे व नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन आ. विजय रहांगडाले यांनी केले.पोवार राजाभोज समिती वडेगावच्या वतीने गांधी चौक वडेगाव येथे पोवार जागृती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले होते. रंगमंच पूजक माजी आ. खुशाल बोपचे, कृउबास सभापती चिंतामण रहांगडाले, राधेलाल पटले, सरपंच तुमेश्वरी बघेले, उपसरपंच छोटेलाल बिसेन, माजी जि.प. सदस्य संभाजी ठाकरे, माजी पं.स. सदस्य तेजराम चव्हाण, ग्रा.पं. सदस्य राजकुमार पटले, लक्ष्मी चौधरी, शामराव बिसेन, सत्यशिला ठाकरे, यादोराव बिसेन, निलकंठ बिसेन उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी पोवार समाज जागृती उत्सव व वस्तुस्थिती यावर प्रकाश टाकला. माजी आ. खुशाल बोपचे यांनी राज्य व राष्टÑीय पातळीवार समाज बांधवावर होत असलेल्या अन्यायालाला वाचा फोडत पुढील वाटचालींवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष तेजराम चव्हाण, संचालन मोरेश्वर ठाकरे व आभार निलकंठ बिसेन यांनी मानले.तत्पूर्वी संपूर्ण दिवसभर चालेल्या पोवार जागृती उत्सवाची सुरुवात सकाळी ग्राम स्वच्छता रॅलीने करण्यात आली. सरपंच तुमेश्वरी बघेले यांच्या अध्यक्षतेखाली पं.स. सभापती निता रहांगडाले यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात केली. या वेळी पाहुणे म्हणून पुरणलाल टेंभरे, एच.एम. रहांगडाले, प्रवीण अंबुले, सुनील टेंभरे, राजकुमार पटले, दिलीप बिसेन, भाकचंद बिसेन उपस्थित होते. पोवार जागृती उत्सव यश्स्वी करण्यासाठी पोवार राजाभोज समिती, पोवार नवयुवक समिती, पोवार महिला समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.