शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

महागाईच्या मुद्यावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By admin | Updated: October 29, 2015 02:00 IST

गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी वाढत्या महागाई विरोधात आळा घालण्यात राज्य व केंद्र सरकारला अपयश आले.

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी वाढत्या महागाई विरोधात आळा घालण्यात राज्य व केंद्र सरकारला अपयश आले. या घटनेच्या निषेधार्थ हल्लाबोल व घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले. याप्रसंगी रायुकाँचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास गोडसेलवार, रिंकू पापडकर, लिलाधर भरडकर, तुकाराम पुरणवार, नत्थुजी पेटकर, दादाजी चुधरी, शहर अध्यक्ष नितीन खोब्रागडे, आकाश पगाडे, गुरूदेव भोपये, रामचंद्र वाढई, विवेक बाबनवाडे, सुभाष धाईत, बाळू चन्नावार, दिलीप शंकरवार, नंदलाल लाडे, शंकर जवादे, हर्षलता येलमुले, सोनाली पुण्यपवार, वच्छला बारसिंगे, सुवर्णा रेभनकर, राजू गुंडावार, मंदिप गोरडवार, दिपक कन्नाके, विजय धकाते, हरिदास गेडाम, सोनल तुंकलवार, पुंडलिक सुर्यवंशी, केशव लडके, शेखर मडावी, जितेंद्र कुमरे, जितेंद्र मुप्पीडवार, संजय गोरडवार, विलास मांडवगडे, निलेश कोटगले, शामसुंदर उराडे, किशोर बावणे, प्राचार्य खुशाल वाघरे, शंकरराव फाये आदी उपस्थित होते. यावेळी राकाँच्या वतीने यावेळी नायब तहसीलदारांना गडचिरोली येथे पक्षाच्या वतीने निवेदनही देण्यात आले. (प्रतिनिधी)