शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

महागाईच्या मुद्यावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By admin | Updated: October 29, 2015 02:00 IST

गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी वाढत्या महागाई विरोधात आळा घालण्यात राज्य व केंद्र सरकारला अपयश आले.

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी वाढत्या महागाई विरोधात आळा घालण्यात राज्य व केंद्र सरकारला अपयश आले. या घटनेच्या निषेधार्थ हल्लाबोल व घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले. याप्रसंगी रायुकाँचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास गोडसेलवार, रिंकू पापडकर, लिलाधर भरडकर, तुकाराम पुरणवार, नत्थुजी पेटकर, दादाजी चुधरी, शहर अध्यक्ष नितीन खोब्रागडे, आकाश पगाडे, गुरूदेव भोपये, रामचंद्र वाढई, विवेक बाबनवाडे, सुभाष धाईत, बाळू चन्नावार, दिलीप शंकरवार, नंदलाल लाडे, शंकर जवादे, हर्षलता येलमुले, सोनाली पुण्यपवार, वच्छला बारसिंगे, सुवर्णा रेभनकर, राजू गुंडावार, मंदिप गोरडवार, दिपक कन्नाके, विजय धकाते, हरिदास गेडाम, सोनल तुंकलवार, पुंडलिक सुर्यवंशी, केशव लडके, शेखर मडावी, जितेंद्र कुमरे, जितेंद्र मुप्पीडवार, संजय गोरडवार, विलास मांडवगडे, निलेश कोटगले, शामसुंदर उराडे, किशोर बावणे, प्राचार्य खुशाल वाघरे, शंकरराव फाये आदी उपस्थित होते. यावेळी राकाँच्या वतीने यावेळी नायब तहसीलदारांना गडचिरोली येथे पक्षाच्या वतीने निवेदनही देण्यात आले. (प्रतिनिधी)