शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली पोलीस पाटलाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 18:38 IST

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील नरानूर येथील पोलीस पाटलाची गोळी झाडून हत्या केली

 गडचिरोली - पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील नरानूर येथील पोलीस पाटलाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना ३० आॅक्टोबर रोजी मंगळवारच्या रात्री घडली. मोद्दी गावडे (५०) असे हत्या झालेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे. नक्षलवाद्यांनी पोलीस पाटील मोद्दी गावडे याला रात्री झोपेतून उठवून गावाबाहेर नेले. त्या ठिकाणी गोळी झाडून हत्या केली. यावेळी त्यांची पत्नी व दोन मुले घरी होती. मोद्दी यांच्या पत्नीने नक्षलवाद्यांना विरोध केला. सुरुवातीला गावाच्या बाहेर नेऊन मारझोड केली व त्यानंतर गोळी झाडली. हत्तेनंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी चिठ्ठी टाकली व ते जंगलात निघून गेले. यात मोद्दी गावडे हा पोलीस खबºया असल्याचा उल्लेख आहे. मोद्दी गावडे हा २०१२ पासून पोलीस पाटील पदावर होता. तो पोलीस खबऱ्या असून या चिठ्ठीत उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख आहे. चिठ्ठीमध्ये कसनूसर एरिया कमिटी भाकपा (माओवादी) असे लिहून ठेवण्यात आले आहे. नरानूर येथील नक्षल हत्येची ही पहिलीच घटना असून या परिसरात नक्षलवाद्यांची दहशत पसरली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली