शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मध्यस्थीने पैसा व श्रमाची बचत

By admin | Updated: June 19, 2017 01:44 IST

मध्यस्तीच्या माध्यमातून वाद सोडविल्यास पैसा, श्रम यांची मोठी बचत होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी आपसी वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवावे,

बी. एम. पाटील यांचे प्रतिपादन : अहेरीत मार्गदर्शन कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : मध्यस्तीच्या माध्यमातून वाद सोडविल्यास पैसा, श्रम यांची मोठी बचत होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी आपसी वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवावे, असे आवाहन मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी केले. अहेरी दिवाणी व फौजदारी, कनिष्ठ स्तर न्यायालयात मध्यस्थी केंद्र मार्गदर्शन कार्यक्रमादरम्यान प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे धर्मदाय आयुक्त सातव, सरकारी अभियोक्ता अभय शिखरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना न्या. पाटील म्हणाले की, न्यायालयात विविध प्रकारची दिवाणी व फौजदारी प्रकरणे दाखल होतात. या प्रकरणाचा निकाल लागण्यास बराच उशीर होतो. याचा फटका दोन्ही पक्षकारांना बसतो. मध्यस्ती केंद्रात प्रकरण दाखल करण्यास कोणतेच शुल्क लागत नाही. तसेच दोन्ही पक्षकारांच्यसा बाजू लक्षात घेऊन मध्यस्तीने तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे विविध कोर्टात अपिलमध्ये नेण्यापेक्षा तडजोडीतून वाद मिटतो. दोन्ही पक्षकारांच्या पैसा व श्रमाची बचत होण्यास फार मोठी मदत होते, असे प्रतिपादन न्या. पाटील यांनी केले. न्या. जाधव यांनी मार्गदर्शन करताना मध्यस्ती केंद्र हा सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारा सोपा उपाय आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मध्यस्ती केंद्राचा उपयोग करावा, असे आवाहन केले. संचालन अ‍ॅड. संघरत्न कुंभारे तर आभार अ‍ॅड. उदय गलबले यांनी मानले. कार्यक्रमात अ‍ॅड. सतीश जैनवार, अ‍ॅड. राजेंद्र प्रसाद, मंगनवार, अ‍ॅड. ज्योती ढोके, अ‍ॅड. ममता गलबले आदी उपस्थित होते.