शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

हनुवटीवरूनही मास्क झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

प्रशासनाने बरीच जागृती केल्यानंतर नागरिकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली हाेती. दिवसभर काम करीत असताना काही नागरिकांचे मास्क हनुवटीला लटकून राहत हाेते. मात्र मास्क वापरत हाेते. मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या २० च्या आतमध्ये आहे. दर दिवशी सरासरी ७०० नागरिकांच्या काेराेना तपासण्या केल्या जात आहेत. तरीही २ ते ३ च काेराेनाबाधित निघत आहेत. त्यामुळे काेराेनाची भीती कमी झाली आहे.  बाजारपेठेत गर्दी राहते. तरीही नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण कमी हाेताच आता मास्क घालणे काही नागरिकांनी जवळपास बंदच केले असल्याचे दिसून येत आहे. केवळ १० टक्केच नागरिक मास्क घालत असल्याचे दिसून येत आहे. काेराेनाचे संकट अजूनही संपले नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रशासनाने बरीच जागृती केल्यानंतर नागरिकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली हाेती. दिवसभर काम करीत असताना काही नागरिकांचे मास्क हनुवटीला लटकून राहत हाेते. मात्र मास्क वापरत हाेते. मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या २० च्या आतमध्ये आहे. दर दिवशी सरासरी ७०० नागरिकांच्या काेराेना तपासण्या केल्या जात आहेत. तरीही २ ते ३ च काेराेनाबाधित निघत आहेत. त्यामुळे काेराेनाची भीती कमी झाली आहे. बाजारपेठेत गर्दी राहते. तरीही नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना तर मास्कचा विसरच पडला आहे. पूर्वीप्रमाणेच कार्यक्रमांचे आयाेजन केले जात आहे. पूर्वी शाासकीय कार्यालयात मास्कशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. तसे बाेर्ड लावण्यात आले हाेते. आता मात्र शासकीय कार्यालयांनाही मास्कचा विसर पडला आहे. कर्मचारीही मास्क घालत नाहीत. 

धाेका अजूनही संपला नाहीकाेराेना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी काेराेनाचा धाेका अजूनही संपलेला नाही. मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या १० ते २० च्या दरम्यान आहे. तसेच राज्यातील काही शहरांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्वच क्षेत्रे खुली झाली आहेत. त्यामुळे काेराेना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

१० व २० च्या दरम्यान रूग्ण संख्या कायम-   मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रूग्णांची संख्या १० ते २० च्या दरम्यान राहत आहे. अजूनपर्यंत एकही दिवस जिल्ह्यातील काेराेना रूग्णांची संख्या शुन्य झाली नाही. शासकीय रूग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची काेराेना तपासणी केली जात आहे.

नगर परिषदेकडून कारवाई थंडावलीमास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगर परिषदेने स्वतंत्र पथक नेमले हाेते. हे पथक कारवाई करीत हाेते. आता मात्र पथकही गायब झाले आहे. त्यामुळे नागरिक बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येत आहे. 

गणेशाेत्सवाप्रमाणेच काळजी घ्या-    गणेशाेत्सवाच्या कालावधीत जिल्हावासीयांनी याेग्य ती काळजी घेतली. खासगी व सार्वजिक गणपतीच्या कार्यक्रमांचे स्वरूप मर्यादित ठेवण्यात आले हाेते. त्यामुळे काेराेना रुग्णांची संख्या वाढली नाही. हीच खबरदारी दुर्गाेत्सव, दसरा, दिवाळी या सणांमध्ये घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या