शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कामगार हितासाठी अनेक योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:04 IST

कामगारांच्या कल्याणाबाबत सरकार अतिशय संवेदनशील असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.

ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : नगरी येथे कामगार नोंदणी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कामगारांच्या कल्याणाबाबत सरकार अतिशय संवेदनशील असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.अनुगामी लोकराज्य महाअभियान, अनुलोम सरकारी कामगार अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील नगरी येथे बांधकाम कामगार नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याला भाजपा जिल्हा महामंत्री डॉ. भारत खटी, अनुलोमचे जिल्हा समन्वयक संदीप लांजेवार, नोंदणी अधिकारी राजेंद्र भानारकर, नगरीचे सरपंच अजय म्हशाखेत्री, मुख्यमंत्री ग्रामप्रवर्तक शेषराव नागमोती, शुभम राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. शासनाच्या वतीने अनुलोमच्या माध्यमातून कामगारांची नोंदणी करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. नोंदणीकृत कामगारांना विविध लाभ दिला जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांच्या खात्यात पाच हजार रूपये जमा करण्यात येणार असून त्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी १५ ते ३० हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. जास्तीत जास्त कामगारांनी आपल्या नावाची नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. यशस्वीतेसाठी गावकऱ्यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते