शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातील रूग्णालयांसोबत जीवनदायीचा करार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा हे शहर महाराष्ट्र व गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. सिरोंचापासून चंद्रपूर २२०, गडचिरोली २१०, नागपूर ३०५ किमी अंतर आहे. एवढ्या दूर अंतरावर जाऊन राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेणे कठीण होते. दुर्गम भागातील नागरिकांना तेलगूशिवाय इतर भाषा बोलता येत नाही व समजत सुध्दा नाही.

ठळक मुद्देसिरोंचातील नागरिकांची मागणी । गडचिरोली, नागपुरात जाणे होते कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना तेलंगणा राज्यातील वरंगल, करीमनगर व हैदराबाद येथील रूग्णालयांमध्ये उपचार घेणे सोयीचे होते. त्यामुळे राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत या शहरांमधील काही दवाखाण्यांसोबत करार करून मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, वित्तमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा हे शहर महाराष्ट्र व गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. सिरोंचापासून चंद्रपूर २२०, गडचिरोली २१०, नागपूर ३०५ किमी अंतर आहे. एवढ्या दूर अंतरावर जाऊन राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेणे कठीण होते. दुर्गम भागातील नागरिकांना तेलगूशिवाय इतर भाषा बोलता येत नाही व समजत सुध्दा नाही. त्यामुळे उपचार घेताना अडचण निर्माण होते. तेलंगणा राज्यातील हैदराबाद हे शहर सिरोंचा पासून २६५ किमी, वरंगल १४० किमी व करीमनगर १६० किमी अंतर आहे. या शहरांमधील काही खासगी रूग्णालयांसोबत करार करून राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. प्राणहिता, गोदावरी नद्यांवर आता पूल झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीची समस्या सुटली आहे. त्यामुळे रहदारी वाढली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ब्रह्मानंद कोलागटू, राजू पेदापल्ली, सुरेश पद्मगिरवार, संदीप राचर्लावार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य