शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मग्रारोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:37 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात २००८ पासून जिल्हा व तालुकास्तरावर वेगवेगळ्या पदावर जिल्हाभरात ११९ कंत्राटी कर्मचाऱ्यांची ...

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात २००८ पासून जिल्हा व तालुकास्तरावर वेगवेगळ्या पदावर जिल्हाभरात ११९ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत मात्र गेल्या दहा वर्षांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने १५ मार्चपासून जिह्यातील कंत्राटी कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनावर आहेत.

निवेदनात म्हटले की, दरवर्षी कंत्राटी कर्मचाऱ्यांना ११ महिन्याचे नियुक्ती आदेश देण्यात येत असतात. त्यानुसार गेल्या दहा वर्षांपासून कंत्राटी मानधन तत्वावर काम करीत आहेत. ३१ मे २०२१ पर्यत आदेश असताना २८ फेब्रुवारी २०२१ ला सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यात आले आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना जीवन कसे जगावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सेवेतून भारमुक्त केल्याने कुटूंबावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. जिल्ह्यात कोणत्याही दळणवळणाच्या पुरेशा सुविधा नाही तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कंत्राटी कर्मचारी अहोरात्र काम करून या योजनेला बळकटी आणण्यासाठी काम केले आहे. मात्र असे असताना सुद्धा कर्मचाऱ्यांना सेवेतून भारमुक्त केले आहे. सध्या कोरोना महामारी संकट असल्याने साधेपणाने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .

निवेदन देतेवेळी कंत्राटी कर्मचारी स्वप्नील रायपूरे, शैलेश लाड, राजू भुरे, दिलीप सोमनकर, प्रभाकर सातपुते,देवेंद्र चलाख,संजय खोबे, धनंजय सोमनकर, मोहन बोदेले, गंगेश अल्लीवार, सुधीर सोमनकर, सूरज नैताम आदी उपस्थित होते.