शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

रेगडी प्रकल्पाच्या जलकुंभास ठोकले कुलूप

By admin | Updated: September 3, 2014 23:23 IST

घोट परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेताला पाणीपुरवठा यावा, या हेतूने शासनाने घोटनजीकच्या रेगडी येथे सिंचन प्रकल्प उभारला. मात्र कालव्याच्या समस्येमुळे गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील १४ गावे

घोट : घोट परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेताला पाणीपुरवठा यावा, या हेतूने शासनाने घोटनजीकच्या रेगडी येथे सिंचन प्रकल्प उभारला. मात्र कालव्याच्या समस्येमुळे गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील १४ गावे पाणीपुरवठ्यापासून वंचित राहतात. या संदर्भात या गावातील शेतकऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र दखल घेण्यात आली नाही. अखेर बुधवारी संतप्त शेतकऱ्यांनी रेगडी जलाशय गाठून थेट जलकुंभाला कुलूप ठोकले.प्रशासनाने तत्काळ कालव्याची दुरूस्ती करून १४ गावातील शेतीला सिंचन सुविधेची सोय करावी, अन्यथा रेगडी जलाशयाच्या जलकुंभास कुलूप ठोकू, असा इशारा उपस्थित १४ गावातील शेतकऱ्यांनी यावेळी दिला. सिंचन सुविधा कायमस्वरूपी मार्गी न लागल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला. या आंदोलनात रेगडीचे सरपंच बाजीराव गावडे, चापलवाडाचे सरपंच प्रभाकर चौधरी, माडेआमगावचे मन्चू पुंगाटी, वरूरचे उपसरपंच सुनिल बट्टलवार, रघुनाथ कोवासे, उमाजी कुद्रपवार, रमेश दयालवार, नानाजी पदा, दीपक दुधबावरे, वसंत आत्राम, गोपीनाथ बक्कावार, केशव खोब्रागडे, गणेश कांदो, बंडू बारसागडे, सुनिल नेवारे, विवेक वैरागडे, मंगला चिताडे, अनिल दुधबळे, विलास ठाकूर, प्रभाकर माधावार, गुरूदास पालकंवार, गिरमा मोहदा, संजय दुधबावरे आदी शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)