शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

सेंद्रिय शेतीने पिकांना जीवदान

By admin | Updated: December 14, 2015 01:43 IST

कडधान्यांच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांना भांबावून सोडत असतानाच यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने कडधान्य पीक होईल की नाही,....

कडधान्य पिके जोमात : ढगाळ वातावरणाच्या कचाट्यातूनही बचावलेवैरागड : कडधान्यांच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांना भांबावून सोडत असतानाच यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने कडधान्य पीक होईल की नाही, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये होती. परंतु जिल्ह्यात बहुसंख्य ठिकाणी कडधान्य पिकाची पेरणी सेंद्रिय खतांचा वापर करून शेतकऱ्यांनी केल्याने ढगाळ वातावरणाच्या कचाट्यात सापडूनही पिकांना जीवनदान मिळाले आहे. जिल्ह्यात तूर पिकासह उडीद, मूग, पोपट, वाटाणा, चना, मसूर, भूईमूग आदी कडधान्य व तैलवर्गीय पिके घेतली जातात. यंदा सदर पिकांची नदी, नाले, ओढ्यांच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर व पिकासाठी पाण्याची व्यवस्था आहे. अशा ठिकाणीही शेतकऱ्यांनी कडधान्याची पेरणी केली आहे. मागील पंधरवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या पिकांवर वातावरणाचा परिणाम होईल की काय, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे. परंतु रबी हंगामातील पिकांची पेरणी करताना शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केला आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक बहरत आहे. त्यामुळे या वातावरणाचा परिणाम पिकांवर होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)