शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीने पिकांना जीवदान

By admin | Updated: December 14, 2015 01:43 IST

कडधान्यांच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांना भांबावून सोडत असतानाच यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने कडधान्य पीक होईल की नाही,....

कडधान्य पिके जोमात : ढगाळ वातावरणाच्या कचाट्यातूनही बचावलेवैरागड : कडधान्यांच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांना भांबावून सोडत असतानाच यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने कडधान्य पीक होईल की नाही, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये होती. परंतु जिल्ह्यात बहुसंख्य ठिकाणी कडधान्य पिकाची पेरणी सेंद्रिय खतांचा वापर करून शेतकऱ्यांनी केल्याने ढगाळ वातावरणाच्या कचाट्यात सापडूनही पिकांना जीवनदान मिळाले आहे. जिल्ह्यात तूर पिकासह उडीद, मूग, पोपट, वाटाणा, चना, मसूर, भूईमूग आदी कडधान्य व तैलवर्गीय पिके घेतली जातात. यंदा सदर पिकांची नदी, नाले, ओढ्यांच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर व पिकासाठी पाण्याची व्यवस्था आहे. अशा ठिकाणीही शेतकऱ्यांनी कडधान्याची पेरणी केली आहे. मागील पंधरवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या पिकांवर वातावरणाचा परिणाम होईल की काय, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे. परंतु रबी हंगामातील पिकांची पेरणी करताना शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केला आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक बहरत आहे. त्यामुळे या वातावरणाचा परिणाम पिकांवर होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)