शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

अर्वाचीन साहित्यात राष्टÑसंतांचे साहित्य महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:31 IST

अर्वाचीन साहित्यात राष्टÑसंतांचे साहित्य महत्त्वपूर्ण असून मानवतेला साद घालणारे व विश्वबंधुत्वाची भावना रूजविणारे आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंमेलनातील परिसंवाद : राजन जयस्वाल यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अर्वाचीन साहित्यात राष्टÑसंतांचे साहित्य महत्त्वपूर्ण असून मानवतेला साद घालणारे व विश्वबंधुत्वाची भावना रूजविणारे आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांनी व्यक्त केले.राष्टÑसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने गुरूदेव प्राथमिक शाळेत आयोजित राष्टÑसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनादरम्यान झालेल्या परिसंवादात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर वक्ते म्हणून प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले, प्रा. सविता सादमवार आदी उपस्थित होते.याप्रसंगी प्रा. डॉ. चौथाले यांनी राष्ट्रसंतांच्या गद्य वाङ्मयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. राष्टÑसंतांनी स्वत:ला ओळखणे म्हणजे आत्मसाक्षात्कार असून कर्मकांडाने कोणताही देव प्रसन्न होत नाही. कर्मातच ईश्वर आहे, असे सांगितले. प्राचार्य सादमवार यांनी राष्टÑसंतांची भजने यावर विचार व्यक्त केले. सद्विचार, सद्भावना, सद्धर्म राष्टÑसंतांच्या अभंगातून व्यक्त होतो. विश्वधर्म, विश्वबंधुत्वाचे विचार राष्टÑसंतांनी आपल्या अभंगातून समाजाला दिले, असे सादमवार यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. परिसंवादाचे संचालन डॉ. राजकुमार मुसने यांनी केले तर आभार प्रा. श्रावण बानासुरे यांनी मानले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. शिवनाथ कुंभारे, संमेलनाध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, बंडोपंत बोढेकर, ना.गो.थुटे, हिरामण लंजे, डॉ. परशुराम खुणे, अ‍ॅड. जेनेकर आदी उपस्थित होते.