शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

अर्वाचीन साहित्यात राष्टÑसंतांचे साहित्य महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:31 IST

अर्वाचीन साहित्यात राष्टÑसंतांचे साहित्य महत्त्वपूर्ण असून मानवतेला साद घालणारे व विश्वबंधुत्वाची भावना रूजविणारे आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंमेलनातील परिसंवाद : राजन जयस्वाल यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अर्वाचीन साहित्यात राष्टÑसंतांचे साहित्य महत्त्वपूर्ण असून मानवतेला साद घालणारे व विश्वबंधुत्वाची भावना रूजविणारे आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांनी व्यक्त केले.राष्टÑसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने गुरूदेव प्राथमिक शाळेत आयोजित राष्टÑसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनादरम्यान झालेल्या परिसंवादात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर वक्ते म्हणून प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले, प्रा. सविता सादमवार आदी उपस्थित होते.याप्रसंगी प्रा. डॉ. चौथाले यांनी राष्ट्रसंतांच्या गद्य वाङ्मयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. राष्टÑसंतांनी स्वत:ला ओळखणे म्हणजे आत्मसाक्षात्कार असून कर्मकांडाने कोणताही देव प्रसन्न होत नाही. कर्मातच ईश्वर आहे, असे सांगितले. प्राचार्य सादमवार यांनी राष्टÑसंतांची भजने यावर विचार व्यक्त केले. सद्विचार, सद्भावना, सद्धर्म राष्टÑसंतांच्या अभंगातून व्यक्त होतो. विश्वधर्म, विश्वबंधुत्वाचे विचार राष्टÑसंतांनी आपल्या अभंगातून समाजाला दिले, असे सादमवार यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. परिसंवादाचे संचालन डॉ. राजकुमार मुसने यांनी केले तर आभार प्रा. श्रावण बानासुरे यांनी मानले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. शिवनाथ कुंभारे, संमेलनाध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, बंडोपंत बोढेकर, ना.गो.थुटे, हिरामण लंजे, डॉ. परशुराम खुणे, अ‍ॅड. जेनेकर आदी उपस्थित होते.