शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

कत्तलखान्यात जाणाऱ्या २७ जनावरांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:39 IST

सिराेंचा, अंकिसा : सिराेंचा तालुक्यातील आसरअल्ली पाेलिसांनी साेमवारी सकाळी ८ वाजता सापळा रचून जनावरांची तस्करी करणारा ट्रक जप्त केला ...

सिराेंचा, अंकिसा : सिराेंचा तालुक्यातील आसरअल्ली पाेलिसांनी साेमवारी सकाळी ८ वाजता सापळा रचून जनावरांची तस्करी करणारा ट्रक जप्त केला आहे. या ट्रकमधील २७ जनावरांना यामुळे जीवनदान मिळाले आहे. मात्र, दुर्दैवाने त्यातील १५ जनावरे वाटेतच मरण पावली.

इंद्रावती नदीवर पातागुडमजवळ असलेल्या पुलावरून आसरअल्लीमार्गे हैदराबाद येथे ट्रकने जनावरे नेली जात असल्याची गाेपनीय माहिती आसरअल्ली पाेलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार, आसरअल्ली पाेलीस मदत केंद्राचे पाेलीस उपनिरीक्षक मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनात सापळा रचण्यात आला. ट्रक अडवून तपासणी केली असता, ट्रकमध्ये ४२ जनावरे आढळून आली. त्यात २४ बैल व ३ गायी जिवंत, तर १३ बैल व २ गायी ट्रकमध्ये मृतावस्थेत आढळून आले. पशुवैद्यकीय अधिकारी, सिराेंचा यांनी मृत जनावरांचे विच्छेदन केले. या प्रकरणी ट्रकचालक ख्वाजा अजमत उल्हा (२६) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय मंदार पुरी करीत आहेत.