शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

कायमसाठी पाठपुरावा करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:37 IST

ऑनलाईन लोकमत गडचिरोली : सर्व शिक्षा अभियान हा केंद्र सरकारचा उपक्रम असून या अभियानात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कर्मचारी करार कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायम करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली.सर्व शिक्षा अभियान करार कर्मचारी कृती समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा ...

ठळक मुद्देखासदारांची ग्वाही : सर्वशिक्षा अभियानातील कर्मचाºयांचे अधिवेशन

ऑनलाईन लोकमत गडचिरोली : सर्व शिक्षा अभियान हा केंद्र सरकारचा उपक्रम असून या अभियानात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कर्मचारी करार कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायम करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली.सर्व शिक्षा अभियान करार कर्मचारी कृती समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूलमध्ये रविवारी एक दिवसीय अधिवेशन घेण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, भाजपचे पदाधिकारी रवींद्र ओल्लालवार, पं.स. उपसभापती विलास दशमुखे, नगर पालिकेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक रमेश भुरसे, डॉ. भारत खटी, कर्मचारी समितीचे सचिव भाऊराव हुकरे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी संघटनेचे सल्लागार प्रफुल मेश्राम यांनी सर्व शिक्षा अभियानाचे कार्य व या कार्यात करार कर्मचाºयांचे योगदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी करार कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करीत आहेत. मात्र शासनाने कर्मचाºयांच्या सेवेची दखल घेतली नाही, असे मेश्राम यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या सर्व शिक्षा अभियानातील करार कर्मचाºयांना शासनाच्या सेवेत कायम करण्याबाबतचा ठराव पारीत करण्यात आला. यावेळी संघटनेच्या अन्य पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष वकील खेडेकर, संचालन ताराचंद भुरसे यांनी केले तर आभार भाऊराव हुकरे यांनी मानले.