शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

शापोआ कर्मचाऱ्यांना कायम ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2016 01:16 IST

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना व बचत गटांना कायम ठेवून दरमहा १५ हजार रूपये मानधन द्यावे व इतर मागण्या

नागपुरात आंदोलन : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला आयटकचा घेरावआरमोरी : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना व बचत गटांना कायम ठेवून दरमहा १५ हजार रूपये मानधन द्यावे व इतर मागण्या तत्काळ सोडवाव्या या मागणीसाठी कर्मचारी युनियन संलग्न आयटकच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील रामगिरी बंगल्याला शनिवारी घेराव घालून आंदोलन करण्यात आले. मागील १४ वर्षांपासून जि. प. व नगर परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर करीत आहेत. सतत महागाई वाढत असल्याने या कर्मचाऱ्यांनाही वाढीव मानधन मिळणे गरजेचे आहे. मानधनात वाढ व्हावी, याकरिता शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. त्यांनीही ७ हजार ५०० रूपये मानधन देण्याचे आश्वासन दिले. २६ जानेवारी २०१६ ला प्रजासत्ताक दिनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातील निवासस्थानावर मोर्चा काढून मागण्या मांडण्यात आल्या. त्यांनीही केवळ आश्वासन दिले. मात्र मानधन वाढ झाली नाही. त्यामुळे १८ जून रोजी नागपुरात आंदोलन करण्यात आले. यावेळी आयटकचे श्यामजी काळे, विनोद झोडगे, माधुरी क्षीरसागर, शिवकुमार गणवीर, बी. के. जाधव, नागपुरे, दास, गिराडे, चलीलवार, गणवीर, राठोड व बहुसंख्य शापोआ कर्मचारी हजर होते. (शहर प्रतिनिधी)