शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

कायद्याच्या साक्षरतेतूनच सजग समाज निर्मिती शक्य

By admin | Updated: January 17, 2016 01:24 IST

लोकांमध्ये साक्षरतेबरोबरच चिकित्सकवृत्ती निर्माण झाली पाहिजे, नागरिकांना आपले हक्क, अधिकार, कर्तव्य यांची माहिती होणे आवश्यक आहे.

कायद्यावर शिबिर : यू. एन. पदवाड यांचे प्रतिपादनगडचिरोली : लोकांमध्ये साक्षरतेबरोबरच चिकित्सकवृत्ती निर्माण झाली पाहिजे, नागरिकांना आपले हक्क, अधिकार, कर्तव्य यांची माहिती होणे आवश्यक आहे. कायदेविषयक साक्षरतेतूनच सजग समाज निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन गडचिरोलीचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यू. एन. पदवाड यांनी केले. राज्यसाधन केंद्र पुणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या विद्यमाने येवली ग्रामपंचायतीअंतर्गत गोविंदपूर येथे गुरूवारी कायदेविषयक साक्षरता शिबिर घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून गडचिरोलीचे दिवाणी न्यायाधीश टी. के. जगदाळे, अ‍ॅड. सचिन कुंभारे, अ‍ॅड. विजय न्यालेवार, गटविकास अधिकारी पचारे, नायब तहसीलदार भुरसे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समाजपयोगी विविध कायदे व योजनांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला येवलीच्या सरपंच गीता सोमनकर, सांसद आदर्श ग्राम येवलीचे अध्यक्ष विलास भांडेकर, राज्यसाधन केंद्र पुणेचे डॉ. अमोल वाघमारे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. संचालन विजय सोमनकर यांनी केले तर आभार येमाजी पिपरे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)