शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

दुष्काळी योजनांची माहिती द्या

By admin | Updated: October 21, 2015 01:35 IST

राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

देसाईगंज येथे आढावा बैठक : खासदारांचे अधिकाऱ्यांना निर्देशदेसाईगंज : राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळग्रस्त गावांना विविध सोयीसवलती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत व विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले आहे.स्थानिक नगर पालिकेच्या सभागृहात मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. आढावा बैठकीला आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, नगराध्यक्ष श्याम उईके, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, तहसीलदार अजय चरडे, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, नगरसेवक राजू जेठाणी, नाना नाकाडे, नगरसेविका शालू दंडवते, सुनीता ठेंगरी आदी मान्यवर उपस्थित होते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयणीय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीयस्तरावरून विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. केंद्र शासनाने मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेचा सुद्धा लाभ घेण्याचे आवाहन केले. तालुक्यातील वीज, मामा तलावांचे खोलीकरण, रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण, शंकरपूर येथील ३३ केव्हीचे विद्युत केंद्र तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या. मुख्यालयी राहण्याचा मुद्याही उपस्थित केला.आढावा बैठकीची पूर्वसूचना देऊनही पाच खातेप्रमुख आढावा बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. आढावा बैठकीदरम्यान विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. शांतता कमिटीच्या माध्यमातून पोलीस विभागाने शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावा, तसेच शहरात घडणाऱ्या लहान-मोठ्या घटनांवर जातीने लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)