शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यास राकाँचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:30 IST

राज्याच्या अनेक भागात खरीप पिकांची स्थिती यावर्षी वाईट असताना पीक चांगले आल्याचे दाखवून पैसेवारी वाढविण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याची पैसेवारी मात्र अद्यापही जाहीर करण्यात आली नाही.

ठळक मुद्देभाग्यश्री आत्राम यांचा इशारा : पीक नुकसानग्रस्तांना दिलासा द्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या अनेक भागात खरीप पिकांची स्थिती यावर्षी वाईट असताना पीक चांगले आल्याचे दाखवून पैसेवारी वाढविण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याची पैसेवारी मात्र अद्यापही जाहीर करण्यात आली नाही. ही पैसेवारी कमी दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या तथा जिल्हा परिषद सभापती भाग्यश्री आत्राम यांनी दिला.यावर्षी अनियमित पावसामुळे धानाचे उत्पादन घटले. पीक गर्भार असताना योग्य प्रमाणात पाऊस न झाल्याने धान भरला नाही. परिणामी धानाचा अपेक्षित मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. असे असताना उतारा जास्त दाखवून शेतकºयांना भरपाईपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप सभापती आत्राम यांनी केला.आधीच शेतकऱ्यांच्या धान व ईतर पिकांना योग्य भाव नसल्यामुळे त्यांना उत्पादन खर्च परवडत नाही. त्यात कीड आणि पावसाच्या अनियमितपणाने शेतकरी हवालदिल असताना त्यांना शासन व प्रशासनाने मदतीस पात्र ठरवून दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती