शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

जनावरांसाठी साडेचार लाख लस उपलब्ध

By admin | Updated: June 22, 2017 01:37 IST

पावसाळ्यात प्रामुख्याने बैल व गायींना घटसर्प, एकटांग्या व शेळ्या तसेच कोंबड्यांना विविध प्रकारचे आजार होतात.

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पावसाळ्यात प्रामुख्याने बैल व गायींना घटसर्प, एकटांग्या व शेळ्या तसेच कोंबड्यांना विविध प्रकारचे आजार होतात. या आजारांमुळे जनावर दगावण्याची शक्यता राहते. या रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी सुमारे ४ लाख ४४ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतीबरोबरच शेतकरी पशुुपालनाचाही व्यवसाय करतात. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पशुंचीही संख्या अधिक आहे. पाळीव पशुंमध्ये प्रामुख्याने बैल, गाय, शेळ्या, मेंढ्या, म्हशी यांचा समावेश आहे. पावसाळ्यात या जनावरांना विविध रोगांचा संसर्ग होतो. जनावरांना संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवण्यासाठी पशु संवर्धन विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापुर्वी लसीकरण मोहीम राबविली जाते. पशुसंवर्धन विभागाला शासनाकडून घटसर्प रोगाच्या ८४,००० डोजेस, एकटांग्या ९६,००० डोजेस बकऱ्यांसाठी असलेले पीपीआर ८५,०००डोजेस व कोंबड्या रोगावर प्रतिबंधात्मक असलेले आरडी ही लस १ लाख ७९ हजार ५०० डोजेस उपलब्ध झाल्या आहेत. औषधसाठा ग्रामीण स्तरावर असलेल्या पशु वैद्यकीय रूग्णालयांना पुरविण्यात आला आहे.