शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

शेकडो हेक्टरवरील धानाला पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

भामरागड तालुक्यासह छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या तिन्ही नद्यांना पूर आला होता. भामरागड तालुक्यात सिंचनाची सुविधा नसल्याने प्रामुख्याने नदी काठी किंवा नाल्याजवळ सखल भागात धानाची शेती केली जाते. पुराचे पाणी या शेतीमध्ये शिरते. यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल सहा दिवस पूर परिस्थिती कायम होती. सहा दिवस धानाच्या बांध्यांमध्ये पाणी शिरले असल्याने पीक बुडून होते.

ठळक मुद्देधानपीक कुजले : सखल भागातील धानाची परिस्थिती गंभीर, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुक्यात तब्बल सहा दिवस पाऊस आणि पुराच्या पाण्याने थैमान घातले. पुराचे पाणी धानपिकात शिरल्याने धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.भामरागड तालुक्यासह छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या तिन्ही नद्यांना पूर आला होता. भामरागड तालुक्यात सिंचनाची सुविधा नसल्याने प्रामुख्याने नदी काठी किंवा नाल्याजवळ सखल भागात धानाची शेती केली जाते. पुराचे पाणी या शेतीमध्ये शिरते. यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल सहा दिवस पूर परिस्थिती कायम होती. सहा दिवस धानाच्या बांध्यांमध्ये पाणी शिरले असल्याने पीक बुडून होते. त्यामुळे ते आता करपल्यासारखे झाले आहे. तसेच पुराच्या पाण्याची गाळ धान पिकावर साचली आहे. आता पावसाने उसंत घेतल्याने पानांवर साचलेले गाळ कायम राहणार आहे. याचा मोठा फटका धानपिकाला बसण्याची शक्यता आहे. कधीकधी पाण्याअभावी धानपीक करपते. तर कधी पुरामुळे फटका बसते.नुकसानीचे पंचनामे होणारसहा दिवस असलेल्या पुरामुळे शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही पाळीव प्राण्यांनाही जीव गमवावा लागला आहे. अजूनपर्यंत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत. मात्र महसूल विभागामार्फत नुकसानीचा पंचनामा केला जाईल. त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती भामरागडचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी दिली.

टॅग्स :floodपूरagricultureशेती