शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

वादळी पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

अंकिसा परिसरात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. याशिवाय या भागातील शेतकरी मिरची, कापूस पिकाचीही लागवड करतात. खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन या भागात घेतले जाते. हलके, मध्यम व जडप्रतीच्या धानाची लागवड केली जाते. यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी हलके व मध्यम प्रतीच्या कमी मुदतीच्या धानपिकाची शेतात लागवड केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे नुकसान : अंकिसा परिसरातील शेकडाे एकरवरील धानपीक पडले आडवे

लाेकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिराेंचा तालुक्याच्या अंकिसा परिसरात मंगळवारी रात्रभर वादळी पाऊस बरसला. या वादळी पावसाचा धान, मिरची, कापूस पिकांना माेठा फटका बसला. या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अंकिसा परिसरात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. याशिवाय या भागातील शेतकरी मिरची, कापूस पिकाचीही लागवड करतात. खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन या भागात घेतले जाते. हलके, मध्यम व जडप्रतीच्या धानाची लागवड केली जाते. यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी हलके व मध्यम प्रतीच्या कमी मुदतीच्या धानपिकाची शेतात लागवड केली. तुडतुडा, मावा व इतर राेगाचे व्यवस्थापन करून व कीटकनाशक फवारणीवर हजाराे रुपयांचा खर्च केल्यानंतर शेतकऱ्यांचे धानपीक वाचले. हलके धानपीक पूर्णत: निसवल्याने येत्या काही दिवसात या धानाची कापणी करण्यात येणार हाेती. हातात भरघाेस उत्पादन हाेईल, अशी आशा या भागातील शेतकऱ्यांना हाेती. दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास बराचवेळ वादळी पाऊस बरसला. पावसापेक्षा वादळाचा वेग अधिक हाेता. परतीच्या वादळी पावसामुळे परिसराच्या बालमृत्यमपल्ली येथे धानपिकाचे माेठे नुकसान झाले. कापणीयाेग्य झालेला शेतातील उभे धानपीक आडवे पडले. कापूस व मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही नुकसानीला सामाेरे जावे लागत आहे.  शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी महसूल विभागाने बालमृत्यमपल्ली व अंकिसा परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस