शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

अवकाळी पावसाने गडचिरोलीतील अवघे गाव केले उजाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 10:36 IST

गुरुवारी रात्री ८.३० दरम्यान आलेल्या मुसळधार पावसाने व त्यात झालेल्या गारपिटीने गडचिरोली जिल्ह्यातल्या मुलचेरा तालुक्यातील देशबंधूग्राम हे लहानसे खेडेगाव उजाड केले आहे.

ठळक मुद्देदेशबंधूग्रामवासी उघड्यावरफळे व पिकांचे नुकसान

नीरज चापलेलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली:

या गावातील किमान २५-३० घरांवरचे छप्पर उडून गेल्याने गावकरी अक्षरश: उघड्यावर आले आहेत.गुरुवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसाने, सोसाट्याच्या वाऱ्याने व गारांच्या तडाख्याने देशबंधूग्राम या गावाला अक्षरश: झोडपून काढले. असंख्य घरांवरचे पत्रे व छप्पर उडून गेले. बाहेर ठेवलेल्या सामानाचे नुकसान झाले. ज्यांनी मका पेरला होता ते पीक चांगले तयार झाले असता, या पावसाने त्याला पार आडवे करून टाकले. याचसोबत फळपिकांचेही अतोनात नुकसान झाले. या वादळात गावातील विद्युत खांबही भुईसपाट झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. गावातील प्रफुल्ल बाच्छाड, रंजीत बाच्छाड, सुभाष सरकार, सुमरेश सरकार, निमाई पांडे आदी शेतकऱ्यांनी सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊस