शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्याच शाळा प्रगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:28 IST

शिक्षण विभागाने ठरवून दिलेले २५ निकष पूर्ण करणाºया शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित केले जाते.

ठळक मुद्देमोहीम थंडावली : शाळांमध्ये सोईसुविधांचा अभाव; शिक्षकांचे मन लागेना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शिक्षण विभागाने ठरवून दिलेले २५ निकष पूर्ण करणाºया शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ हजार २३ शाळा आहेत. यापैकी केवळ १ हजार ३७ शाळा प्रगत असून सुमारे ९८६ शाळा प्रगतसाठी अजूनही संघर्ष करीत आहेत.प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमाअंतर्गत २२ जून २०१६ रोजी राज्य शासनाने प्रगत शाळेचे २५ निकष ठरवून दिले. यामध्ये शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अध्यापनात डिजिटल साधनांचा वापर, पायाभूत चाचणीतील विद्यार्थ्यांचे गुण, त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांमधील अध्यापन क्षमता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेच्या मार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम आदींचा समावेश आहे. ही किमान २५ निकष पूर्ण करणाºया शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित केले जाते.शासन निर्णय काढल्यानंतर शाळा प्रगत करण्यासाठी मागील वर्षीच्या शैक्षणिक सत्रात शाळा, केंद्र व जिल्ह्यात मोठी स्पर्धा होत होती. शाळा प्रगत व्हावी, यासाठी शिक्षक धडपडतही होते. शाळा प्रगत करण्यासाठी शिक्षण विभागावर दबाव होता. यावर्षी मात्र हा दबाव पूर्णपणे हटल्याने शिक्षकांनी शाळांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी शाळा प्रगत करण्याची मोहीम थंडावली असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात १ हजार २०२ प्राथमिक शाळा, ८२१ उच्च प्राथमिक शाळा अशा एकूण २ हजार २३ शाळा आहेत. त्यापैकी ६९१ प्राथमिक शाळा व ३४६ उच्च प्राथमिक शाळा प्रगत म्हणून घोषित केल्या आहेत. अजूनही ३२१ प्राथमिक शाळा व ४७५ उच्च प्राथमिक शाळा अप्रगत आहेत. या शाळांना प्रगतशील शाळा असे संबोधण्यात आले आहेत. उर्वरित शाळांमध्येही सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन त्या प्रगत करण्याची मागणी होत आहे.अध्यापनापेक्षा बदलीकडेच जास्त लक्षग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत पूर्णपणे बदल केला आहे. मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या नाही. बदलीपात्र शिक्षकांकडून वेळोवेळी माहिती मागितली जात आहे. याच प्रक्रियेत शिक्षकवर्ग मागील चार महिन्यांपासून अडकला आहे. अध्यापनापेक्षा बदलीच्याच चर्चा शिक्षकांमध्ये अधिक होत असल्याचे दिसून येत आहे.