शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

आनंद वाटल्यानेच वाढतो

By admin | Updated: February 15, 2016 01:25 IST

आनंद हा वाटल्यानेच वाढतो तर दु:ख हे वाटल्याने कमी होते. त्यामुळे समाजात वावरताना समाजाशी एकोप्याने व प्रेमाने राहून हे दैवप्राप्ती होऊ शकते.

अहेरीत दिव्य सत्संग कार्यक्रम : शून्योजी महाराज यांचे प्रतिपादनअहेरी : आनंद हा वाटल्यानेच वाढतो तर दु:ख हे वाटल्याने कमी होते. त्यामुळे समाजात वावरताना समाजाशी एकोप्याने व प्रेमाने राहून हे दैवप्राप्ती होऊ शकते. तुमच्यातील प्रेमपूर्वक वागणुकच तुम्हाला मृत्यूनंतरसुध्दा जीवित ठेवते, असे प्रतिपादन परमसंत ब्रह्मस्वरूप सद्गुरू शून्योजी महाराज यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवता परिषद अहेरीच्या वतीने येथील मानव मंदिर राधास्वामी सत्संग भवनात आयोजित ३१ व्या वार्षिक दिव्य सत्संग कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर गुरू मॉ स्नेहा, उजैनच्या आचार्य शोभादेवी भट, हैदराबादच्या आचार्य ज्योतीराणी उपस्थित होत्या. यावेळी शून्योजी महाराज यांनी आपल्या मधूरवाणीतून हजारो भाविकांना महत्त्वपूर्ण उद्देश सांगितला. शून्योजी महाराज यांनी यावेळी जीवनाचे विविध पैलू सांगून सकारात्मक दृष्टिकोन विशद केला.सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर स्वागत समारोहाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ व सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत सत्संग कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अहेरी, आलापल्ली, सिरोंचा, एटापल्ली, चामोर्शी, पेरमिली, मुलचेरा, आष्टी आदीसह तेलंगणा राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आंतरराष्ट्रीय मानवता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)