शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

आनंद वाटल्यानेच वाढतो

By admin | Updated: February 15, 2016 01:25 IST

आनंद हा वाटल्यानेच वाढतो तर दु:ख हे वाटल्याने कमी होते. त्यामुळे समाजात वावरताना समाजाशी एकोप्याने व प्रेमाने राहून हे दैवप्राप्ती होऊ शकते.

अहेरीत दिव्य सत्संग कार्यक्रम : शून्योजी महाराज यांचे प्रतिपादनअहेरी : आनंद हा वाटल्यानेच वाढतो तर दु:ख हे वाटल्याने कमी होते. त्यामुळे समाजात वावरताना समाजाशी एकोप्याने व प्रेमाने राहून हे दैवप्राप्ती होऊ शकते. तुमच्यातील प्रेमपूर्वक वागणुकच तुम्हाला मृत्यूनंतरसुध्दा जीवित ठेवते, असे प्रतिपादन परमसंत ब्रह्मस्वरूप सद्गुरू शून्योजी महाराज यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवता परिषद अहेरीच्या वतीने येथील मानव मंदिर राधास्वामी सत्संग भवनात आयोजित ३१ व्या वार्षिक दिव्य सत्संग कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर गुरू मॉ स्नेहा, उजैनच्या आचार्य शोभादेवी भट, हैदराबादच्या आचार्य ज्योतीराणी उपस्थित होत्या. यावेळी शून्योजी महाराज यांनी आपल्या मधूरवाणीतून हजारो भाविकांना महत्त्वपूर्ण उद्देश सांगितला. शून्योजी महाराज यांनी यावेळी जीवनाचे विविध पैलू सांगून सकारात्मक दृष्टिकोन विशद केला.सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर स्वागत समारोहाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ व सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत सत्संग कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अहेरी, आलापल्ली, सिरोंचा, एटापल्ली, चामोर्शी, पेरमिली, मुलचेरा, आष्टी आदीसह तेलंगणा राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आंतरराष्ट्रीय मानवता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)