शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गोसीखुर्दचे पाणी वैनगंगेत सोडले

By admin | Updated: May 23, 2016 01:31 IST

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवरील पाणी योजनांना नवसंजीवणी मिळाली आहे.

नळ योजनांना नवसंजीवनी : वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढदेसाईगंज : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवरील पाणी योजनांना नवसंजीवणी मिळाली आहे. नोव्हेंबर महिन्यापासूनच पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी रेकॉर्डब्रेक खालावली होती. वैनगंगा नदीवर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक नळ योजना आहेत. अनेक नळ योजना पाण्याअभावी संकटात आल्या होत्या. शहरांना कमी पाण्याचा पुरवठा होऊ लागला होता. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून होऊ लागली होती. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगेच्या पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे वैनगंगेचा जलस्तर वाढला आहे. याचा लाभ या नदीवर असलेल्या योजनांना होणार आहे. जलस्तर वाढल्यानंतर देसाईगंज येथील बच्चे कंपनी, युवक पाण्यात पोहोण्याचा आनंद लुटत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदाच जलसंकट तीव्र झाले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगेच्या नदी पात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)