शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

गडचिरोलीत पेरणीपूर्व शेत मशागतीच्या कामाला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:00 IST

कोरोनाच्या संकटातच तालुक्यातील शेतकरी वर्ग शेत मशागतीसाठी बांधावर दखल झाला असून, पेरणीपूर्वी शेत मशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येते आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: खरीप पिकांचा हंगामा जवळ आलेला असून जून महिन्यात सर्वत्र पेरणीच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा शेत मशागतीसाठी जोमाने कामाला लागला आहे. राज्यावर नेव्हे तर संपूर्ण देशात कोरोना व्हयरसचे संकट उभे ठाकले आहे. या संकटातून सावरण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना मात्र बांधावर जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कोरोनाच्या संकटातच तालुक्यातील शेतकरी वर्ग शेत मशागतीसाठी बांधावर दखल झाला असून, पेरणीपूर्वी शेत मशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येते आहे. शेतीची मशागत केली,तरच धान्य घरात येईल; अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. शेतातून येणाऱ्या धान्यावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट अवलंबून असते. पीक झालेच नाही तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे रहाते. मात्र दरवर्षी संकटावर मात करून उन्हाळ्यात धान, कापूस, मिरची उत्पादन घेत आता परत एकदा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. काळया मातीच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. कोरोनाच्या संकटातही हा शेतकरी काळया मातीच्या सेवेसाठी सज्ज आहे. सध्या उन्हाचा पारा ४० ते ४५ अंशावर गेला असुन, तापमानात वाढ होत आहे.परंतु भविष्याची चिंता असलेला शेतकरी आग ओकणाऱ्या सूर्यासबोतच पेरणीपूर्व कामाला लागला आहे. तालुक्यात ७५ टक्के शेतकऱ्यांकडे निसर्गावर अवलंबून असलेली शेती आहे. त्या मुळे मशागतीच्या कामाला वेग येत आहे. सततच्या आसमानी व सुलतानी संकटातून सावरून एक दिवस आपला येईलच म्हणत शेतकरी मोठ्या जोमाने शेत मशागतीच्या कामाला लागला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी