शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रूजविण्यावर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:48 IST

समता, स्वातंत्र, बंधुता व न्याय ही भारतीय संविधानातील मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम आवश्यक आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे. म्हणून देशाला सुजान नागरिक तयार करण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन जिल्हा सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ.शरदचंद्र पाटील यांनी केले.

ठळक मुद्देडीआयसीपीडी प्राचार्यांचे प्रतिपादन : गडचिरोली येथे शिक्षकांची मूल्यवर्धन कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : समता, स्वातंत्र, बंधुता व न्याय ही भारतीय संविधानातील मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम आवश्यक आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे. म्हणून देशाला सुजान नागरिक तयार करण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन जिल्हा सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ.शरदचंद्र पाटील यांनी केले. ते स्थानिक डायट संस्थेत आयोजित चार दिवसीय कार्यशाळेत बोलत होते.महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन हा कार्यक्रम राज्यात राबीविला जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय चारदिवसीय कार्यशाळेचे आयोजन डीआयईसीपीडीद्वारे करण्यात आले होते.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ.शरदचंद्र पाटील तर प्रमुख उपस्थिती अधिव्याख्याता डॉ.नरेश वैद्य, ए.एस.जाधव, एम.आर.अघोर, पी.आर.चव्हाण, कु.एल्लेपवार, केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, गटसमन्वयक निखील कुमरे आदी उपस्थित होते.मूल्यवर्धन कार्यक्रम हा जिल्हातील तीन तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत राबविण्यात येत आहे. त्यात चामोर्शी, गडचिरोली व आरमोरी या तालुक्यांचा समावेश आहे. इयत्ता पहिली ते चवथी या वर्गांसाठी हा कार्यक्रम राबवीला जाणार आहे. ार्यशाळेला तज्ञ मार्गदर्शक म्हणून विजय मेश्राम, के.एम.झाडे, मुथ्था फाऊंडेशनचे प्रतिनिधी सचिन साठे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन राजन बोरकर यांनी केले तर आभार हितेश ठिकरे यांनी मानले.

टॅग्स :Studentविद्यार्थी