शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

देसाईगंज तालुक्यातील फरी परिसरात फुलल्या भाजीपाल्याच्या बागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:21 IST

पारंपरिक धानपिकाला फाटा देत देसाईगंज तालुक्यातील फरी गावातील शेतकºयांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यातही लागवड : दरवर्षी भाजीपाला क्षेत्रात होत आहे वाढ; नगदी पिकांकडे शेतकºयांचा ओढा, इतरांसाठी प्रेरणादायी

अरविंद घुटके।लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : पारंपरिक धानपिकाला फाटा देत देसाईगंज तालुक्यातील फरी गावातील शेतकºयांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. गावाच्या सभोवताल आता धानाच्या शेतीऐवजी भाजीपाल्याचा बागा दिसायला सुरुवात झाली आहे. फरी येथील शेतकºयांनी निवडलेली ही नवीन वाट इतर शेतकºयांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात प्रामुख्याने धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र दिवसेंदिवस धानाची शेती आतबट्ट्याचा उद्योग ठरत चालला आहे. मात्र जोखीम उठविण्याची तयारी शेतकºयांमध्ये नसल्याने अनेक शेतकरी अजूनही धानपिकाचीच शेती करीत आहेत. मात्र फरी-झरी गावातील नागरिकांनी धानाच्या शेतीला रामराम ठोकत भाजीपाल्याच्या शेतीकडे वळले आहेत. विशेष म्हणजे फरी-झरी परिसरात यापूर्वी हिवाळा व उन्हाळ्यातच भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात होते. मात्र आता पावसाळ्यातही भाजीपाल्याची लागवड केली जात आहे. फरी-झरी गावाबरोबरच अरततोंडी, मोहटोला, किन्हाळा गावातीलही शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळला आहे. फरी-झरी गावात १५ ते २० शेतकºयांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. दिनेश मोहुर्ले या शेतकºयाने दोन एकरात भाजीपाल्याची बाग फुलविली आहे. वांगी, कारले, लवकी, दोडका, मिरची, काकडी, टमाटर, चवळीच्या शेंगा आदी पिकांची लागवड केली आहे. दोन एकरातून किमान दोन लाख रूपयांचे उत्पादन होईल, अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोेलताना दिली आहे. बंगाली समाजाचे शेतकरी यापूर्वी भाजीपाल्याची लागवड करीत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत इतरही शेतकºयांनी भाजीपाला लागवडीला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस भाजीपाल्याचे क्षेत्र वाढत चालले आहे. शेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याची बोंब होत असतानाच या गावातील शेतकºयांनी मात्र शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली आहे. इतर शेतकºयांसाठी सदर शेतकरी प्रेरणादायी ठरत आहेत.यंदा स्थानिक भाजीपालादेसाईगंजच्या आठवडी बाजारात यापूर्वी पावसाळ्यादरम्यान प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यातील भाजीपाला येत होता. आता मात्र देसाईगंजच्या बाजारपेठेत तालुक्यातीलच भाजीपाला बघायला मिळतो. व्यापाºयांच्या तुलनेत शेतकºयाकडील भाजीपाला स्वस्तदरात मिळत असल्याने शेतकºयांकडील भाजीपाला घेण्यास अधिक पसंती दर्शवित आहेत.नगदी पिकांची लागवड करण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहित करावे, यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र देसाईगंज तालुक्यातील शेतकरी स्वत:हून भाजीपाल्याची लागवड करीत असताना कृषी विभागाचे त्यांना मार्गदर्शन लाभत नसल्याचे दिसून येत आहे.