शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

पूर ओसरला पण शेतीची स्थिती भयानक; शेकडो हेक्टरातले पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:42 IST

शेतात पुराचे पाणी तब्बल तीन-चार दिवस साचून राहिल्याने कापसाच्या पिकासह धानाच्या पिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देएकरी २५ हजार रुपयाची शासनाने मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जिल्ह्यातील पूर ओसरला असला तरी, शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी सरलेले नाही. शेतात पुराचे पाणी तब्बल तीन-चार दिवस साचून राहिल्याने कापसाच्या पिकासह धानाच्या पिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे.भेंडाळा परिसरात असलेल्या दोठकुली, वाघोली, एकोडी, घारगाव, फोकुर्डी, काण्होली या परिसरात असलेल्या जवळपास शेकडो हेक्टर धानशेत, तसेच कापसाची शेतीपूर्णत: करपून गेल्याची विदारक स्थिती आहे.

अगोदरच शेतकरी हंगामामधे इथून तिथून उसनवारी करीत तसेच बँकेतून पैसे जमा करून शेतीला लावीत असतो. पण यंदा या शेतकऱ्याच्या वाट्याला शेती नाही तर माती हातात मिळाली असल्याची स्थिती या परिसरात निर्माण झाली आहे. आतातरी मायबाप शासन या पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची एकरी २५ हजार रुपयाची भरपाई मिळावी अशी केविलवाणी विनवणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीfloodपूर