शहरं
Join us  
Trending Stories
1
हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
4
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
5
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
6
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
7
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
8
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
9
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
10
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
11
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
12
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
13
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
16
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
17
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
18
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
19
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
20
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग

पूर ओसरला पण शेतीची स्थिती भयानक; शेकडो हेक्टरातले पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:42 IST

शेतात पुराचे पाणी तब्बल तीन-चार दिवस साचून राहिल्याने कापसाच्या पिकासह धानाच्या पिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देएकरी २५ हजार रुपयाची शासनाने मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जिल्ह्यातील पूर ओसरला असला तरी, शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी सरलेले नाही. शेतात पुराचे पाणी तब्बल तीन-चार दिवस साचून राहिल्याने कापसाच्या पिकासह धानाच्या पिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे.भेंडाळा परिसरात असलेल्या दोठकुली, वाघोली, एकोडी, घारगाव, फोकुर्डी, काण्होली या परिसरात असलेल्या जवळपास शेकडो हेक्टर धानशेत, तसेच कापसाची शेतीपूर्णत: करपून गेल्याची विदारक स्थिती आहे.

अगोदरच शेतकरी हंगामामधे इथून तिथून उसनवारी करीत तसेच बँकेतून पैसे जमा करून शेतीला लावीत असतो. पण यंदा या शेतकऱ्याच्या वाट्याला शेती नाही तर माती हातात मिळाली असल्याची स्थिती या परिसरात निर्माण झाली आहे. आतातरी मायबाप शासन या पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची एकरी २५ हजार रुपयाची भरपाई मिळावी अशी केविलवाणी विनवणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीfloodपूर