शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

पूर ओसरला पण शेतीची स्थिती भयानक; शेकडो हेक्टरातले पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:42 IST

शेतात पुराचे पाणी तब्बल तीन-चार दिवस साचून राहिल्याने कापसाच्या पिकासह धानाच्या पिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देएकरी २५ हजार रुपयाची शासनाने मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जिल्ह्यातील पूर ओसरला असला तरी, शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी सरलेले नाही. शेतात पुराचे पाणी तब्बल तीन-चार दिवस साचून राहिल्याने कापसाच्या पिकासह धानाच्या पिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे.भेंडाळा परिसरात असलेल्या दोठकुली, वाघोली, एकोडी, घारगाव, फोकुर्डी, काण्होली या परिसरात असलेल्या जवळपास शेकडो हेक्टर धानशेत, तसेच कापसाची शेतीपूर्णत: करपून गेल्याची विदारक स्थिती आहे.

अगोदरच शेतकरी हंगामामधे इथून तिथून उसनवारी करीत तसेच बँकेतून पैसे जमा करून शेतीला लावीत असतो. पण यंदा या शेतकऱ्याच्या वाट्याला शेती नाही तर माती हातात मिळाली असल्याची स्थिती या परिसरात निर्माण झाली आहे. आतातरी मायबाप शासन या पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची एकरी २५ हजार रुपयाची भरपाई मिळावी अशी केविलवाणी विनवणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीfloodपूर