शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पूरपीडितांना डावलले; यादीत बोगस लाभार्थ्यांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:23 IST

शेतकऱ्यांचा आरोप: उराडी गावातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क जोगीसाखरा : कुरखेडा तालुक्याच्या उराडी येथील तलाठी कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेल्या पूरबुडीच्या यादीत बोगस लाभार्थ्यांची नावे आहेत, असा आरोप उराडी येथील शेतकऱ्यांनी केला आहे. 

कुरखेडा तालुक्यातील उराडी सजा क्रमांक ८ अंतर्गत नदी व नाल्याच्या जवळ शेती असलेल्या शेतकऱ्यांचे जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये पीक पुरामुळे नष्ट झाले होते. यात रोवणी केलेल्या पिकाचाही समावेश होता. बहुतांश शेतकऱ्यांची शेती पडीक राहिली. या शेतककऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांना दुप्पट भरपाई देणे गरजेचे होते; परंतु या शेतकऱ्यांना डावलून ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरत नाही, अशा शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पिके पुराच्या पाण्यात नष्ट झाली. त्यांची नावे यादीत नाहीत. या प्रकरणात मोठा घोळ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केला, असा आरोप वंचित शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत बाजू जाणून घेण्यासाठी उराडीचे ग्रामपंचायत अधिकारी स. ग. शेडमाके यांच्याशी संपर्क झाला नाही. 

मर्जीतील लोकांना फायदा पोहोचविल्याचा आरोप अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे सव्र्व्हे करताना ग्रामपंचायत अधिकारी व सदस्यांनी आपल्या मर्जीतील लोकांचीच नावे यादीत समाविष्ट केली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना डावलण्यात आले, असा आरोप ग्रामसभा समिती अध्यक्ष मोतिराम नाहामुर्ते, गणपत चौधरी, साहिल वैरागडे, अतुल चौधरी, कार्तिक दडमल, पिंटू दडमल यांनी केला आहे

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीfloodपूर