शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्हाभरातील पाच हजार शेतकऱ्यांनी केले वीज बिल काेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

महाकृषी ऊर्जा धोरण २०२०  अंतर्गत कृषिपंपधारकांना वीज बिलात सवलत दिली जात आहे. चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. यात चंद्रपूर, वरोरा,  ब्रह्मपुरी, गडचिराेली व आलापल्ली विभागांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२० पासून चंद्रपूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या ४२ हजार ७९६ कृषिपंप ग्राहकांनी  ३९ कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा करीत थकबाकीमुक्तीच्या दिशेने पावले टाकली. तर २० हजार ७९ कृषिपंपधारकांनी २१ कोटी ३ लाखांचा भरणा करीत आपले वीज बिल कोरे करून घेतले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : महावितरणने सुरू केलेल्या वीज बिल याेजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील जवळपास ५ हजार शेतकरीवीज बिल मुक्त झाले आहेत. त्यांनी ७ काेटी रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. महाकृषी ऊर्जा धोरण २०२०  अंतर्गत कृषिपंपधारकांना वीज बिलात सवलत दिली जात आहे. चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. यात चंद्रपूर, वरोरा,  ब्रह्मपुरी, गडचिराेली व आलापल्ली विभागांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२० पासून चंद्रपूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या ४२ हजार ७९६ कृषिपंप ग्राहकांनी  ३९ कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा करीत थकबाकीमुक्तीच्या दिशेने पावले टाकली. तर २० हजार ७९ कृषिपंपधारकांनी २१ कोटी ३ लाखांचा भरणा करीत आपले वीज बिल कोरे करून घेतले. 

मूलभूत सुविधांसाठी  ३० काेटी खर्चचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कृषिपंपधारकांकडून भरल्या गेलेल्या ४४ कोटी ५० लाखांच्या वीज बिलाच्या रकमेतून ६६ टक्के म्हणजे एकूण २९ कोटी ३७ लाख रुपये कृषी ग्राहकांना  मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च हाेणार आहेत. यात प्रामुख्याने नवीन रोहित्रे बसविणे, नवीन वीजजोडण्या देणे, नवीन अतिरिक्त रोहित्रे बसविणे इत्यादी कामांचा समावेश आहे. आतापर्यंत ३ हजार ३४६ कृषी ग्राहकांना वीजजोडण्या  देण्यात आल्या आहेत.

 चंद्रपूर व  गडचिरोली जिल्ह्यातील कृषिपंपधारक ग्राहकांना एकीकडे थकबाकीमुक्त होण्याची संधी, तर दुसरीकडे त्यांच्या जिल्ह्यांचा व गावांचा विकास साधला जाण्याचे महत्त्वाचे सत्कार्य घडणार आहे. ३१ मार्च २०२२ पूर्वी  थकबाकी व वीज बिलामध्ये ५० टक्के माफी मिळविण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा. -सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

 

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी