शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

पाच दिवसात आलापल्लीचा पाणी प्रश्न सोडवू

By admin | Updated: March 31, 2016 01:41 IST

येथील पाणी समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन बुधवारी आलापल्लीच्या सरपंच रेणुका कुळमेथे

सरपंच, उपसरपंचाची माहिती : नळ पूर्ववत होतील सुरूआलापल्ली : येथील पाणी समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन बुधवारी आलापल्लीच्या सरपंच रेणुका कुळमेथे व उपसरपंच पुष्पा अलोणे यांनी दिले आहे. ‘लोकमत’मध्ये आलापल्लीच्या पाणी टंचाई समस्येबाबत सातत्याने वृत्त येत असल्याने याचे गंभीर पडसाद बुधवारी उमटले. आलापल्ली येथे ग्रामपंचायत भवनात सरपंच रेणुका कुळमेथे व उपसरपंच पुष्पा अलोणे यांनी लोकमत प्रतिनिधीला पाच दिवसात आलापल्लीकरांची पाणी समस्या सोडवू, असे सांगितले. यावेळी प्रभारी ग्रामसेवक व्ही. पी. वेलादी, सदस्य रवींद्र मुप्पीडवार, विनोद अकनपल्लीवार व अन्य सदस्य उपस्थित होते. जास्तीत जास्त थकबाकीची रक्कम भरून आम्ही पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या पाच दिवसात हा प्रश्न निकाली निघेल, अशी माहितीही त्यांनी दिली. आलापल्लीकरांना पाण्याच्या या प्रश्नामुळे प्रचंड त्रास सध्या सहन करावा लागत आहे.