शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

रोहिणी मुलमुले व पल्लवी किरमे जिल्ह्यात प्रथम

By admin | Updated: June 9, 2015 02:06 IST

गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८६.२६ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून महात्मा गांधी विद्यालय आरमोरीची

जिल्ह्याचा निकाल ८६.२६ टक्के : १४ हजार ३३ विद्यार्थी उत्तीर्ण; १ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रावीण्य; २ हजार २३५ विद्यार्थी नापासगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८६.२६ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून महात्मा गांधी विद्यालय आरमोरीची रोहिणी प्रकाश मुलमुले व राणी दुर्गावती कन्या शाळा गडचिरोलीची पल्लवी मुकूंदा किरमे या दोन विद्यार्थिनी प्रथम आल्या आहेत. दोघीनाही ९६.६० टक्के गुण आहे. जिल्ह्यातून १६ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नामांकन केले होते. १६ हजार २६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील एक हजार १२९ विद्यार्थी प्राविण्यासह ४ हजार ३८९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६ हजार ७१० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ हजार ८०५ विद्यार्थी साधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८६.२३ आहे. जिल्ह्यातून ९६.२० टक्के गुण घेऊन सेंट फ्रान्सीस हायस्कूल नागेपल्लीची संजना गुंडावार ही विद्यार्थिनी दुसरी आली आहे. तर ९६ टक्के गुण घेऊन प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल गडचिरोलीचा पियुष अलोणे व डॉ. आंबेडकर विद्यालय आरमोरीची श्रेया देविकार हे अनुक्रम तिसऱ्या स्थानावर आहेत. शिवाजी हायस्कूल गडचिरोलीचा अभिनव अरूण मुनघाटे हा ९५.८० टक्के गुण घेऊन चौथ्या स्थानावर आहे. तर याच शाळेची पूर्वा बुटे ही ९५.६० टक्के गुण घेऊन पाचव्या स्थानावर आहे. गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी शाळेचा देवांग सिडाम हा विद्यार्थी ९५.२० टक्के गुण घेऊन सहाव्या स्थानावर आहे. यंदा जिल्ह्यात २५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल भगवंतराव हायस्कूल ठाकरी इल्लूर ता. चामोर्शीचा ४२.८५ टक्के लागला आहे. १०० टक्के निकालांच्या शाळांमध्ये सात खासगी अनुदानित व शासकीय अनुदानित आश्रमशाळांचाही समावेश आहे. यामध्ये गडचिरोली शहरातील दोन शाळांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ९१.५ टक्के निकाल भामरागड तालुक्याचा असून सर्वात कमी ८४.७ टक्के निकाल धानोरा तालुक्याचा आहे.पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ६३.०७ टक्के४गडचिरोली जिल्ह्यातून १ हजार ११७ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी १ हजार ११३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी सहा विद्यार्थी पहिल्या श्रेणीत, ११ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून ७०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्याचा निकाल ६३.०७ टक्के लागला आहे. निकालाच्या टक्केवारी मुलांची आघाडी४गडचिरोली जिल्ह्यातून १४ हजार ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ७ हजार १६८ मुले व ६ हजार ८६५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये पहिल्यांदाच मुलांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. मुलांच्या निकालाची टक्केवारी ८५.२५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८७.३४ टक्के आहे. मुलींचे परीक्षेला बसण्याचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या निकालाची टक्केवारी वाढलेली आहे.