शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

जिल्ह्यातून पहिल्या आलेल्या रोहिणी मुलमुले व पल्लवी किरमेचा सत्कार

By admin | Updated: June 9, 2015 02:10 IST

दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. गडचिरोली जिल्ह्यातून महात्मा गांधी विद्यालय आरमोरीची रोहिणी

कुटुंबीयांवर कौतुकाचा वर्षाव : महात्मा गांधी शाळा आरमोरी व राणी दुर्गावती कन्या शाळा गडचिरोलीच्या यशात मानाचा तुरांआरमोरी : दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. गडचिरोली जिल्ह्यातून महात्मा गांधी विद्यालय आरमोरीची रोहिणी प्रकाश मुलमुले ही विद्यार्थिनी ९६.६० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पहिली आली आहे. या विद्यार्र्थिनीचा मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर वनमाळी यांनी शाळेत कुटुंबीयांसह सत्कार केला. यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार, प्रा. डॉ. के. टी. किरणापुरे, रसायन शास्त्र विभागाचे प्रा. गंगाधर जुआरे, शिक्षिका सुषमा डांगे, प्रा. सुनील चट्टे, नितीन शेंडे व रोहिणीचे आईवडील उपस्थित होते. महात्मा गांधी शाळेच्या यशात रोहिणीने मानाचा तुरा रोवल्याचे संस्थाध्यक्ष किशोर वनमाळी यांनी याप्रसंगी सांगितले. आंबेडकर विद्यालय आरमोरी येथून आठ विद्यार्थी ९० टक्क्याच्यावर गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. हितकारिणी विद्यालय आरमोरी येथूनही आठ विद्यार्थी ९० टक्क्याच्यावर गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थांनी कौतुक केले आहे. (तालुका प्रतिनिधी)गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेत पहिली आलेली राणी दुर्गावती कन्या शाळेची पल्लवी मुकुंदा किरमे हिचा शाळेच्या वतीने सोमवारी सत्कार करण्यात आला. तिला ९६.६० टक्के गुण मिळाले असून संस्थेचे सचिव घनश्याम मडावी, प्राचार्य सिंधू चहांदे, वर्गशिक्षक पी. बी. ठाकरे आदींच्या उपस्थितीत तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचा निकाल ७५.५८ टक्के लागला असून पायल गुरूदास कुळमेथे हिने ८८.६६, स्नेहा कैलाश नैताम ८६.६० टक्के गुण तर कोमल मोरेश्वर गुरनुले ८३.२० टक्के गुण घेऊन शाळेतून अव्वल आल्या आहेत. कॉपीमुक्त अभियान राबविल्या गेल्यामुळे राणी दुर्गावती कन्या शाळेची मुलगी जिल्ह्यात प्रथम येऊ शकली. यासाठी शिक्षकांनी घेतलेले परिश्रम कामी आले, अशी प्रतिक्रीया प्राचार्य सिंधू चहांदे यांनी यावेळी व्यक्त केली. राणी दुर्गावती कन्या शाळेने आपली यशाची परंपरा कायम राखण्यात यश मिळविले आहे.यामागे शाळेच्या शिक्षकांचे परिश्रम व शिक्षण विभागाने राबविलेल्या अनेक उपक्रमाचा फायदा असल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)