शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
3
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
4
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
5
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
6
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
7
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
8
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
9
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
10
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
11
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
12
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
13
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
14
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
15
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
16
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
17
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

लॉकडाऊनमध्ये कळले शेतकऱ्याचे मोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

दोन वेळचे जेवन मिळावे, यासाठी मजूरवर्ग दिवसभर काम करते. तर हे अन्न तयार करण्यासाठी शेतकरी स्वत:ला वाहून घेते. मात्र बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. दिवसभर शेतीत राबल्यानंतर त्यालाच दोनवेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. मात्र आजपर्यंतच्या सरकारांनी याकडे फारसे लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत गेली.

ठळक मुद्देघरी बसून असलेल्या जनतेचे पोट भरण्यात मोलाचा वाटा; कोरोनामुळे मूलभूत गरजा भागविण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामध्ये बहुतांश कारखाण्यांना कुलूप ठोकण्यात आले आहेत. तर बुहतांश सेवा बंद केल्या आहेत. मात्र यातून शेतकरी वर्गाला वगळण्यात आले आहे. अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरवठा नियमित सुरू राहील याकडे प्रशासन विशेष लक्ष देऊन आहे. यावरून जनतेला शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल तसेच त्यांनी पिकविलेला माल जीवन जगण्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे कळायला लागले आहे.दोन वेळचे जेवन मिळावे, यासाठी मजूरवर्ग दिवसभर काम करते. तर हे अन्न तयार करण्यासाठी शेतकरी स्वत:ला वाहून घेते. मात्र बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. दिवसभर शेतीत राबल्यानंतर त्यालाच दोनवेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. मात्र आजपर्यंतच्या सरकारांनी याकडे फारसे लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत गेली. तर चैनीच्या वस्तूंचे उत्पादन करणारे कंपन्यांचे मालक गब्बर बनले. कोरोनाने मात्र जनतेला मूलभूत गरजांची आठवण करून दिली आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्याला आता जवळपास २५ दिवसांचा कालावधी उलटत चालला आहे. यामध्ये चैनीच्या वस्तूंची सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित सुरू राहिल, याकडे लक्ष दिले जात आहे. यावरून नागरिकांना आता शेतीचे महत्त्व कळायला लागले आहे. इतर सर्व उद्योग बुडले तरी शेती पिकणे असणे आवश्यक आहे. सरकारनेही शेतकºयांच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.जगाच्या पोशिंद्याचे महत्त्व नागरिकांना आता कळायला लागले आहे. मात्र याच पोशिंद्याला पेट्रोल मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कर्मचाºयाला कार्ड दाखविल्याबरोबर तो म्हणेल तेवढे पेट्रोल दिले जात आहे. शेतकºयाला मात्र १०० रुपयांच्या वर दिले जात नाही. दुसºया गावावरून भाजीपाला आणताना अडचण होत आहे.अनेकांनी सुरू केली भाजी विक्रीलॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे शहरात मजुरी करण्यासाठी गेलेले नागरिक आता गावाला परतायला लागले आहेत. कंपन्या सुध्दा अनेकांना डच्चू देण्याची शक्यता आहे. शेतकºयावर मात्र लॉकडाऊनचा फारसा परिणाम पडला नाही. भाजीपाला, धान्याची विक्री सुरूच आहे. तसेच शेतीची कामेही सुरू आहेत. बेरोजगार झालेला वर्ग आता पुन्हा शेतीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी