शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये कळले शेतकऱ्याचे मोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

दोन वेळचे जेवन मिळावे, यासाठी मजूरवर्ग दिवसभर काम करते. तर हे अन्न तयार करण्यासाठी शेतकरी स्वत:ला वाहून घेते. मात्र बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. दिवसभर शेतीत राबल्यानंतर त्यालाच दोनवेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. मात्र आजपर्यंतच्या सरकारांनी याकडे फारसे लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत गेली.

ठळक मुद्देघरी बसून असलेल्या जनतेचे पोट भरण्यात मोलाचा वाटा; कोरोनामुळे मूलभूत गरजा भागविण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामध्ये बहुतांश कारखाण्यांना कुलूप ठोकण्यात आले आहेत. तर बुहतांश सेवा बंद केल्या आहेत. मात्र यातून शेतकरी वर्गाला वगळण्यात आले आहे. अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरवठा नियमित सुरू राहील याकडे प्रशासन विशेष लक्ष देऊन आहे. यावरून जनतेला शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल तसेच त्यांनी पिकविलेला माल जीवन जगण्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे कळायला लागले आहे.दोन वेळचे जेवन मिळावे, यासाठी मजूरवर्ग दिवसभर काम करते. तर हे अन्न तयार करण्यासाठी शेतकरी स्वत:ला वाहून घेते. मात्र बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. दिवसभर शेतीत राबल्यानंतर त्यालाच दोनवेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. मात्र आजपर्यंतच्या सरकारांनी याकडे फारसे लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत गेली. तर चैनीच्या वस्तूंचे उत्पादन करणारे कंपन्यांचे मालक गब्बर बनले. कोरोनाने मात्र जनतेला मूलभूत गरजांची आठवण करून दिली आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्याला आता जवळपास २५ दिवसांचा कालावधी उलटत चालला आहे. यामध्ये चैनीच्या वस्तूंची सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित सुरू राहिल, याकडे लक्ष दिले जात आहे. यावरून नागरिकांना आता शेतीचे महत्त्व कळायला लागले आहे. इतर सर्व उद्योग बुडले तरी शेती पिकणे असणे आवश्यक आहे. सरकारनेही शेतकºयांच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.जगाच्या पोशिंद्याचे महत्त्व नागरिकांना आता कळायला लागले आहे. मात्र याच पोशिंद्याला पेट्रोल मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कर्मचाºयाला कार्ड दाखविल्याबरोबर तो म्हणेल तेवढे पेट्रोल दिले जात आहे. शेतकºयाला मात्र १०० रुपयांच्या वर दिले जात नाही. दुसºया गावावरून भाजीपाला आणताना अडचण होत आहे.अनेकांनी सुरू केली भाजी विक्रीलॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे शहरात मजुरी करण्यासाठी गेलेले नागरिक आता गावाला परतायला लागले आहेत. कंपन्या सुध्दा अनेकांना डच्चू देण्याची शक्यता आहे. शेतकºयावर मात्र लॉकडाऊनचा फारसा परिणाम पडला नाही. भाजीपाला, धान्याची विक्री सुरूच आहे. तसेच शेतीची कामेही सुरू आहेत. बेरोजगार झालेला वर्ग आता पुन्हा शेतीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी