शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कीटकनाशकाच्या विषबाधेने शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 19:37 IST

शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेतक-याचा शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला.

गडचिरोली : शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेतक-याचा शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला. अधिकराव हिरामन सयाम (४५) रा. धुंडेशिवणी ता. गडचिरोली असे मृतक शेतक-याचे नाव आहे. ते ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होते. २८ जून रोजी सकाळी शेतात फवारणी केल्यानंतर अधिकराव हे सायंकाळी घरी परत आले.रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याने २९ जून रोजी त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. अधिकराव सयाम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. मागील वर्षी फवारणी करताना विदर्भातील अनेक शेतकºयांचा मृत्यू झाला. यावर्षीच्या हंगामात कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधेने मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असावी.

टॅग्स :Deathमृत्यू