शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ

By admin | Updated: November 13, 2015 01:33 IST

कृषी ग्राहकांना मदत करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्याकडील वीज देयकाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने २०१४ मध्ये कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे.

१६ मार्चपर्यंत : हजाराहून अधिक शेतकऱ्यांना लाभगडचिरोली : कृषी ग्राहकांना मदत करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्याकडील वीज देयकाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने २०१४ मध्ये कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेस राज्य शासनाने ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महावितरणचे राज्यभरात एकूण ४० लाख ३० हजार कृषी ग्राहक आहेत. यापैकी ३४ लाख १ हजार ग्राहक थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे ६ हजार १४० कोटी रूपयांची मूळ थकबाकी आहे. या योजनेनुसार शासनाला ५० टक्के रकमेपोटी ३० हजार ७० कोटी रूपये द्यावे लागणार आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत या योजनेचा ६ लाख ६७ हजार कृषी ग्राहकांनी लाभ घेतला. त्यांनी ३४९ कोटी ७ लाख रूपयांचा भरणा केला आहे. ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ थकबाकी रकमेच्या ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यामध्ये भरता येणार आहे. महावितरणतर्फे थकित असलेले पूर्ण व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे. सुरुवातीला ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर ३१ आॅक्टोबर २०१४, ३१ मार्च २०१५ अशी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. आणखी एकदा मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलास मिळाला आहे.