शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कुरखेडा राज्य महामार्गावरील चौकात वाढत आहे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:40 IST

देसाईगंज शहराचा विस्तार अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्यापारनगरी असल्याने आणि आतापर्यंत लॉकडाऊनची स्थिती असल्याने बाजारात पाहिजे तेवढ्या प्रमाणात ...

देसाईगंज शहराचा विस्तार अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्यापारनगरी असल्याने आणि आतापर्यंत लॉकडाऊनची स्थिती असल्याने बाजारात पाहिजे तेवढ्या प्रमाणात वर्दळ नव्हती. जसजशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली तसतशी बाजारपेठेतील वर्दळ वाढली. यातच ठिकठिकाणी लोकांनी अतिक्रमण करून रस्त्यालगत दुकाने थाटण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.

अतिक्रमणधारकांना कोणतीच यंत्रणा टोकत नाही किंवा त्यांच्यावर कारवाई करत नाही. यातून वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होत आहे. हा प्रकार वाढण्यासाठी यंत्रणाच जबाबदार असल्याचे नागारिकांचे म्हणणे आहे. रेल्वेचा भुयारी पूल सुरू झाल्यापासून कुरखेडा टी-पाईंटवरून जो फाटकाचा मार्ग होता, तो बंद झाला. त्याच्या विरुद्ध बाजूला मोठे कापड दुकाने असल्याने त्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. भुयारी पुलाच्या तोंडाशी अगदी वळण घेण्याच्या ठिकाणावरच दुकाने थाटल्यामुळे एस.टी. बसेस, मालवाहू ट्रक, चारचाकी गाड्या वळविण्यास अडचणी येत आहेत. याकडे तातडीने लक्ष न दिल्यास ही समस्या वाढून चारचाकी व दुचाकीस्वारांना वाहतुकीच्या अडचणी निर्माण होणार आहेत.

250921\img_20210922_134548.jpg

हाच तो कुरखेडा टी.पाॕईंट व सुसाट वेगाने होत असलेले अतिक्रमण .