शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

धानाेरा येथे कर्मचाऱ्यांनी घेतली ‘हरित’ शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:35 IST

धानाेरा : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियान १ ते १५ जानेवारीपर्यंत राबविले जात ...

धानाेरा : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियान १ ते १५ जानेवारीपर्यंत राबविले जात आहे. या अभियानांतर्गत धानाेरा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शपथ घेऊन वसुंधरा हिरवीगार ठेवण्याची शपथ घेतली. तहसीलदार सी.जी.पित्तुलवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी नायब तहसीलदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे प्रत्येकाने दरवर्षी किमान पाच झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करावे तसेच परिसर स्वच्छ ठेवावा. पिण्याच्या पाण्याचा वापर याेग्य करावा, प्लास्टिकचा वापर टाळावा, ऊर्जा कार्यक्षम दिव्यांचा वापर करावा, कार्यालय परिसर दारू व तंबाखूमुक्त करून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड ठाेवावा, असे मार्गदर्शन तहसीलदार पित्तुलवार यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार दादाजी वाकुडकर, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, वनिश्याम येरमे उपस्थित हाेते.