शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

बिजेपार येथे वीज पडून तीन बैल ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:16 IST

पावसादरम्यान वीज पडून तीन बैल ठार झाल्याची घटना कोरची तालुका मुख्यालयापासून १५ अंतरावर असलेल्या बिजेपार येथील शेतशिवारात ७ आॅक्टोबर रोजी शनिवारला दुपारच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनुकसानभरपाई देण्याची मागणी : पशुपालकाचे एक लाखावर नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : पावसादरम्यान वीज पडून तीन बैल ठार झाल्याची घटना कोरची तालुका मुख्यालयापासून १५ अंतरावर असलेल्या बिजेपार येथील शेतशिवारात ७ आॅक्टोबर रोजी शनिवारला दुपारच्या सुमारास घडली.ठार झालेले तिनही बैल बिजेपार येथील शेतकरी सुंदरलाल जेटू कुमरे यांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती मिळताच या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य क्रांती केरामी, बाबुराव मडावी, निरंजन मडावी, मोहन कुरचाम, पुरूषोत्तम हलामी, उत्तम आतला यांनी घटनास्थळी भेट दिली. शेतकरी सुंदरलाल कुमरे यांनी गतवर्षी बैलजोडी खरेदी केली होती. वीज कोसळून तीन बैल ठार झाल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. तीन बैल दगावल्याने दीड लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती सुंदरलाल कुमरे यांनी दिली.शेतशिवारात तिन्ही बैल बांधलेले असताना पावसादरम्यान वीज कोेसळल्याने तीन बैल ठार झाले. शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कुमरे यांनी केली आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आपण शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन जि. प. सदस्य क्रांती केरामी यांनी कुमरे यांना दिले.