शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

वर्षभरात तीन काेटींची दारू जिल्हा पाेलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी करण्यात आली आहे. तरीही नजीकच्या भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर जिल्हे तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून दारू आणून विकली जाते. अवैध दारूची विक्री, वाहतुक हा काही नागरिकांचा राेजगारच बनला आहे. अवैधरित्या आणलेली दारू दामदुप्पट दराने विक्री केली जाते. तसेच त्यामध्ये काही प्रमाणात भेसळही केली जाते. यातून दारू तस्कर गब्बर हाेत असले तरी अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त आहेत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पाेलीस प्रशासनाने २०२१ या वर्षात जिल्हाभरात ३०१ कारवाया करून ३९२ दारूविक्रेत्यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे २ काेटी ९४ लाख ३० हजार रुपयांची दारू व अन्य साहित्य जप्त केले आहेत. गडचिराेली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी करण्यात आली आहे. तरीही नजीकच्या भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर जिल्हे तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून दारू आणून विकली जाते. अवैध दारूची विक्री, वाहतुक हा काही नागरिकांचा राेजगारच बनला आहे. अवैधरित्या आणलेली दारू दामदुप्पट दराने विक्री केली जाते. तसेच त्यामध्ये काही प्रमाणात भेसळही केली जाते. यातून दारू तस्कर गब्बर हाेत असले तरी अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त आहेत आहेत. दारूविक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पाेलीस विभाग प्रयत्न करीत असला तरी पाेलिसांच्या डाेळ्यात धूळ झाेकून दारूविक्री केली जाते. पाेलिसांमार्फत विविध ठिकाणी सापळा रचून कारवाई केली जाते. गाेपनीय सुत्रांकडून माहिती काढून पाेलीस विभागामार्फत सापळे रचले जात असले तरी पाेलिसांनाही गुंगारा देत दारू वाहतूकदार दारूविक्रेत्यांपर्यंत दारू पाेहाेचवितात. त्यामुळेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्थळी व माेठ्या गावांमध्ये खुलेआम दारू मिळते.

देशी बंद असताना माेहाच्या दारूवर भरचंद्रपूर जिल्ह्यात शासनाने जवळपास सहा वर्षे दारूबंदी केली हाेती. राज्य शासनाने २७ मे २०२१ राेजी दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्याची सीमा गडचिराेली जिल्ह्याला लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून येणारी दारू बंद झाल्याने येथील दारूशाैकीन माेहफुलाच्या दारूकडे वळले. दुर्गम भागात माेहफुलाची दारू वर्षभर काढली जाते. ग्रामीण भागातील काही नागरिक या दारूची विक्रीसुद्धा करतात.

युवकांना गांजाचाही छंद

-    गांजा पिणे व विक्रीवर राज्यभरात बंदी असली तरी याचीही तस्करी जिल्ह्यात केली जाते. गांजाच्या आहारी प्रामुख्याने युवक गेले असल्याचे दिसून येते. पाेलीस विभागाने वर्षभराच्या कालावधीत २७ हजार २२० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. जिल्ह्यात गांजा पिणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने गांजाच्या विक्रीवर पाेलीस विभागाने करडी नजर ठेवण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदी