शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

वाघिणीमुळे अभयारण्यातील गावांमध्ये पसरली दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आरमोरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालणाºया वाघिणीला २९ आॅगस्ट रोजी चपराळा अभयारण्यात सोडण्यात आले. त्यामुळे अभयारण्यात असलेल्या मार्र्कंडा (कं.), धन्नुर, चौडमपल्ली, चंदनखेडी, चपराळा, सिंघनपल्ली या गावांतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शासनाने चपराळा अभयारण्य १९८६ मध्ये घोषीत केले. या अभयारण्याची सीमा १३४ चौरस किमीपर्यंत पसरली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आरमोरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालणाºया वाघिणीला २९ आॅगस्ट रोजी चपराळा अभयारण्यात सोडण्यात आले. त्यामुळे अभयारण्यात असलेल्या मार्र्कंडा (कं.), धन्नुर, चौडमपल्ली, चंदनखेडी, चपराळा, सिंघनपल्ली या गावांतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शासनाने चपराळा अभयारण्य १९८६ मध्ये घोषीत केले. या अभयारण्याची सीमा १३४ चौरस किमीपर्यंत पसरली आहे. या अभयारण्यात वाघ नसल्याने हरीण, सांबर, चितळ यासारख्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासनाने अभयारण्य घोषीत केले. मात्र या अंतर्गत येणाºया गावांचे पुनर्वसन केले नाही. त्यामुळे चपराळा, धन्नुर, मार्र्कंडा कं., सिंगमपल्ली, चौडमपल्ली ही गावे अजुनही अभयारण्याच्या परिसरातच आहेत. आजपर्यंत या ठिकाणी वाघ, बिबट यासारखा हिंस्त्रप्राणी नसल्याने अभयारण्यात असूनही स्थानिक नागरिकांची कोणतीही तक्रार नव्हती. आता मात्र या अभयारण्यात नरभक्षक असल्याचा संशय असलेली वाघिण सोडण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. जंगलामध्ये शिकारीसाठी असंख्य प्राणी आहेत. जंगलातच पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत वाघ रस्त्यांवर किंवा गावात येणार नाही, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाºयांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.चपराळा अभयारण्यात येणाºया सहाही गावांमध्ये वन विभागामार्फत दवंडी दिली आहे. नागरिकांनी आपली जनावरे जंगलात सोडू नये व नागरिकांनी जंगलातही जाऊ नये. वाघिणीला कॉलर आयडी लावण्यात आला आहे. या माध्यमातून वाघिणीच्या हालचालींवर नियंत्रण राहणार आहे.- डी. व्ही. कैलुके, वन परिक्षेत्राधिकारी, वन्यजीव कार्यालय चौडमपल्लीउन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीरसद्य:स्थितीत चपराळा अभयारण्यात पाणी व प्राणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे पावसाळा व हिवाळाभर वाघिणीला कोणतीच समस्या जाणवणार नाही. मात्र उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार आहे. झुडूपे नसल्याने शिकार करण्यासही अडचण निर्माण होणार आहे. या अगोदर या अभयारण्यात दोन वाघ सोडण्यात आले होते. मात्र पाण्याच्या टंचाईमुळे वाघांनी पळ काढला होता.