शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मुसळधार पावसाने पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 01:30 IST

भामरागड तालुक्यात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे धानपिकाला संजीवनी मिळाली आहे.

शेतकरी सुखावला : भामरागड तालुक्यात दमदार पाऊसभामरागड : भामरागड तालुक्यात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे धानपिकाला संजीवनी मिळाली आहे. त्याचबरोबर पर्लकोटा नदी भरून वाहत आहे. पुलाला पाणी टेकण्यास अगदी काही अंतर शिल्लक आहे. जुलै महिन्यात झालेल्या दरमदार पावसामुळे भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोवणीचे कामे सुरू केली होती. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने धानाच्या बांधीमधील पाणी आटण्यास सुरूवात झाली होती. धानपीक करपण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला होता. हजारो रूपये खर्च करूनही पीक होणार की नाही, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र भामरागड तालुक्यात शुक्रवारी रात्री दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पर्लकोटा नदी दुथडी वाहण्यास सुरूवात झाली. इंद्रावती नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. काही शेतकऱ्यांचे पावसाअभावी रोवणीचे काम थांबले होते. अशा शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला या पाण्यामुळे सुरूवात केली आहे. त्याचबरोबर ज्या तलावांमधील पाणी सोडण्यात आले होते. त्या तलावांमधील पाणी पातळीतही वाढ होण्यास मदत झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)