शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

लाहेरी भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य

By admin | Updated: April 26, 2015 01:57 IST

प्रशासनाच्या वतीने पाणी टंचाई निवारणार्थ ठोस उपाय योजना करण्यात न आल्याने भामरागड तालुक्याच्या लाहेरी ....

लाहेरी : प्रशासनाच्या वतीने पाणी टंचाई निवारणार्थ ठोस उपाय योजना करण्यात न आल्याने भामरागड तालुक्याच्या लाहेरी या अतिदुर्गम भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.लाहेरी येथील दोन हातपंप गेल्या १५ दिवसांपासून नादुरूस्त स्थितीत आहे. या संदर्भात लाहेरीचे सरपंच सुरेश सिडाम व ग्रामसेवक कुंटावार यांनी भामरागड पंचायत समितीकडे लेखी तक्रार दिली. मात्र अद्यापही नादुरूस्त हातपंपाची दुरूस्ती करण्यात आली नाही. लाहेरी परिसरात असलेल्या बंगाडी या गावात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील स्त्रोतांना पाणी नाही. त्यामुळे या गावातील नागरिक व महिलांना गावाजवळच्या नाल्याचे पाणी आणावे लागत आहे. नाल्याच्या पाण्यावर बंगाडीवासीयांना तहान भागवावी लागत आहे. पावसाळ्यात बंगाडी गावालगतच्या नाल्याला पूर येतो त्यावेळी गावातील स्त्रोतांना गढूळ पाणी येते. परिणामी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते, असे सरपंच सिडाम यांनी म्हटले आहे.