शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
2
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
3
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
4
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
5
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
6
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
7
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
8
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
9
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
10
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
11
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
12
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
13
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
14
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
15
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
16
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
17
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
18
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
19
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

मूलभूत अधिकार हिरावू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

वनजमीनीशी संबंधित १३ फेब्रुवारी २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. त्या निर्णयामुळे शेकडो वर्षांपासून मुलभूत अधिकारापासून वंचित आदिवासी, मुळनिवासी यांच्यावर घाला पडण्याची भिती आहे. शेकडो वर्षांपासून हे मुळ निवासी जमीनी राबून कुटूंबाचे उदरनिर्वाह करीत आहेत.

ठळक मुद्देआदिवासी बांधवांची मागणी : पंतप्रधान कार्यालयाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली :आदिवासी बांधवांचे मूलभूत अधिकार हिरावू नका, अशी मागणी आदिवासी भागातील सामाजिक कार्यकर्त्याव महिलांनी केली. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय दिल्लीला निवेदन देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व मध्य प्रदेशातील महिला उपस्थित होत्या. त्यात महाराष्ट्र राज्यातील कुरखेडा येथील आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या संयोजिका डॉ. सुभदा देशमुख आणि कोरची येथील सामाजिक कार्यकर्त्या कुमारीबाई जमकातन हजर होत्या.वनजमीनीशी संबंधित १३ फेब्रुवारी २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. त्या निर्णयामुळे शेकडो वर्षांपासून मुलभूत अधिकारापासून वंचित आदिवासी, मुळनिवासी यांच्यावर घाला पडण्याची भिती आहे. शेकडो वर्षांपासून हे मुळ निवासी जमीनी राबून कुटूंबाचे उदरनिर्वाह करीत आहेत.पण त्या निर्णयामुळे यांचे जीवन उद्वस्त होऊ शकतात. म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय वापस घेण्यासाठी कार्यवाही करावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

टॅग्स :forestजंगल