शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तेलंगणाची सीमा बंद करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST

राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन व संचारबंदीतून गडचिरोली जिल्ह्याला पूर्णतः वगळून वीकेंड लॉकडाऊन कायम ठेवावे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, दैनंदिन काम ...

राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन व संचारबंदीतून गडचिरोली जिल्ह्याला पूर्णतः वगळून वीकेंड लॉकडाऊन कायम ठेवावे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, दैनंदिन काम करणारे कामगार, गोरगरीब मजूर वर्ग व लहान, मोठे व्यापारी वर्ग आणि शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देण्याची मागणी. गडचिरोली जिल्ह्यात कोरोना संसर्ग मागील वर्षीपासूनच नियंत्रणात आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा संसर्गाचे प्रमाण इतर जिल्ह्यांपेक्षा कमी आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने लागू केलेल्या संपूर्ण लॉकडाऊन व संचारबंदीतूनच उद्योगविरहित या जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनता, मजूर व लहान, मोठे व्यापारी, शेतकरी आणि शेतमजूर हे सावरले नसून, जिल्ह्यातील ८० टक्के लोक आजही आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. राज्य सरकार व जिल्हा प्रशासन या जिल्ह्यावर परत संपूर्ण लाॅकडाऊन व संचारबंदी लादल्यास जिल्ह्यातील समस्त जनतेला याचा फटका बसणार असून, रोजंदारी गरीब मजूर वर्गाला उपासमारीलाही सामोरे जाण्याची पाळी येणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. उद्योगविरहित या जिल्ह्यातील कामगार व मजूरवर्गात अठराविश्वे दारिद्र्य आजही कायम आहेत. कामगारवर्ग व रोजंदारी मजुरांची आर्थिक स्थिती भयावह असून, दैनंदिन मजुरी करून पोट भरणाऱ्या हजारो कुटुंबीयांसह आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेवटचा घटकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे लाॅकडाऊन जाहीर करू नये, अशी मागणी रवी सल्लम यांनी केली आहे.