शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पावसाने झालेल्या धानाच्या नुकसानीचे पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:29 IST

परतीच्या पावसाने गडचिरोली जिल्ह्याला झोडपून काढणे सुरू केले आहे. परतीच्या पावसामुळे धानपिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक; मागण्यांबाबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : परतीच्या पावसाने गडचिरोली जिल्ह्याला झोडपून काढणे सुरू केले आहे. परतीच्या पावसामुळे धानपिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन याबाबत उपविभागीय अधिकारी दामोदर नान्हे यांच्यासोबत चर्चा केली.धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, उच्च प्रतीच्या धानाला २ हजार ५०० रूपये प्रतीक्विंटल भाव देण्यात यावा, बारदाण्याची व्यवस्था करावी, धानाचे चुकारे नगदी करावे आदी मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी कुरूड, कोंढाळा, उसेगाव, फरी, कोरेगाव, चोप, पोटगाव, बोडधा येथील शेतकरी उपस्थित होते.आंदोलनाचे नेतृत्त्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, तालुका प्रमुख नंदू चावला, डॉ. बन्सोड, शंकर बेदरे, दिनेश मोहुर्ले, महेंद्र मेश्राम, पप्पूसिंग बावरी, उज्जू मेश्राम, आतिष कोहचाळे, करण सोनेकर, बंडू कामडी, श्रीहरी दोनाडकर, पंकज पाटील, मनोहर तुकाराम, ग्रा. पं. सदस्य विजय पिंपळकर, गोपाल बोरकर, पवन गेडाम, धनंजय मेश्राम, बाळकृष्ण आत्राम, खुशाबराव पारधी, गोवर्धन दोनाडकर, लक्ष्मण मिसार, चंद्रभागा पारधी यांनी केले.धान उत्पादक शेतकºयांच्या समस्यांबाबत चर्चा केल्यानंतर उपविभागीय अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन शासनाकडे पाठवून या मागण्यांसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन उपविभागीय अधिकाºयांनी आंदोलकांना दिले.