शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

गाेरगरिबांची दिवाळी यावर्षी डाळ आणि साखरेविनाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:00 IST

गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य याेजनेंतर्गत केवळ गहू व तांदळाचा पुरवठा केला जाते. दिवाळी सणानिमित्त दरवर्षी या लाभार्थ्यांना एक किलाे साखर व तूर किंवा चण्याची डाळ दिली जात हाेती. हे वर्ष मात्र अपवाद ठरणार आहे. नाेव्हेंबर महिन्याचे नियतन मंजूर झाले असून त्यात केवळ गहू व तांदूळ दिले जाणार आहे. बहुतांश दुकानदारांनी नाेव्हेंबर महिन्यासाठीच्या धान्याचे पैसेही भरले आहेत. मात्र त्यात साखर व डाळीचा समावेश नाही. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीत साखर व डाळ मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : धान्य मिळणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी दिवाळी सणानिमित्त रेशन दुकानातून डाळ व साखर दिली जात हाेती. यावर्षी मात्र अंत्याेदयचे लाभार्थी वगळता इतरांना डाळ व साखर दिली जाणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना खुल्या बाजारातून या वस्तू खरेदी करून दिवाळी साजरी करावी लागणार आहे. गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य याेजनेंतर्गत केवळ गहू व तांदळाचा पुरवठा केला जाते. दिवाळी सणानिमित्त दरवर्षी या लाभार्थ्यांना एक किलाे साखर व तूर किंवा चण्याची डाळ दिली जात हाेती. हे वर्ष मात्र अपवाद ठरणार आहे. नाेव्हेंबर महिन्याचे नियतन मंजूर झाले असून त्यात केवळ गहू व तांदूळ दिले जाणार आहे. बहुतांश दुकानदारांनी नाेव्हेंबर महिन्यासाठीच्या धान्याचे पैसेही भरले आहेत. मात्र त्यात साखर व डाळीचा समावेश नाही. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीत साखर व डाळ मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. अंत्याेदय कार्डधारकांना मात्र पूर्वी प्रमाणेच प्रती कार्ड एक किलाे साखर मिळणार आहे. 

पुन्हा एक महिना मिळणार माेफत धान्य-    काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने मे ते नाेव्हेंबर महिन्यापर्यंत माेफत धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत पुन्हा नाेव्हेंबर महिन्यात माेफत धान्य मिळणार आहे. काेराेनाची लाट आता ओसरली आहे. व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे माेफत धान्याची याेजना पुढे चालू राहील हे जवळपास कठीण आहे. -    मागील महिन्यात प्रती व्यक्ती दाेन किलाे मका देण्यात आला हाेता. या महिन्यात मात्र मका न देता गहूच दिले जाणार आहेत. अत्यंत कनिष्ठ दर्जाचा मका दिला जात असल्याने लाभार्थी या मक्याचे काहीच करू शकत नाही. हा मका व्यापाऱ्याला विकला जाते.

दिवाळी कशी साजरी करायची?

काेराेनाची लाट ओसरल्याने आर्थिक व्यवहार आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काेराेनाच्या कालावधीत राेजगार न मिळाल्याने कर्ज काढून जीवन जगावे लागले. त्या कर्जाचा बाेजा अजूनही उतरला नाही. आता दिवाळीचा सण आला आहे. हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न आहे. शासन विविध याेजनांवर काेट्यवधी रूपये खर्च करते. त्या तुलनेत अन्नधान्याच्या याेजनेवर हाेणारा खर्च अत्यल्प आहे. गरिबांच्या पाेटाचा विचार करता रेशन दुकानातून साखर व डाळ देण्यास काहीच हरकत नाही.- शिवराम सडमेक, नागरिक

दुकानदारांचे कमिशन थकले

मे महिन्यापासून रेशन दुकानदार शासनाच्या माेफत धान्याची विक्री करीत आहेत. यावर शासनाकडून त्यांना कमिशन मिळणे अपेक्षित हाेते. मात्र अजूनपर्यंत कमिशन देण्यात आले नाही. मुख्यमंत्री याेजनेंतर्गत मे महिन्यात ग्राहकांच्या धान्याचे पैसे दुकानदारांनी भरले हाेते. हे पैेसे व कमिशनही देण्यात आले नाही. वेळाेवेळी मागणी करूनही कमिशन मिळाले नसल्याने दुकानदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021