शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
3
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
4
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
5
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
6
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
7
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
8
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
9
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
10
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
11
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
12
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
13
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
14
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
15
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
16
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
17
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
18
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
19
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
20
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १० टक्केच विवाहाची होते नोंदणी

By admin | Updated: May 10, 2014 00:15 IST

देसाईगंज ग्रामीण भागात दरवर्षी शेकडो विवाह धुमधडाक्यात लावले जातात़ त्यासाठी मोठा खर्चही केला जातो़ मात्र विवाहानंतरच्या प्रशासकीय ....

महेंद्र चचाणे - देसाईगंज

ग्रामीण भागात दरवर्षी शेकडो विवाह धुमधडाक्यात लावले जातात़ त्यासाठी मोठा खर्चही केला जातो़ मात्र विवाहानंतरच्या प्रशासकीय नोंदणीसाठी दाम्पत्य जागृत नसल्याचेच चित्र सगळीकडे दिसत आहे़ विवाह नोंदणी विषयक जागृतीसाठी ग्रामपंचायत किंवा नगर पालिका प्रशासन उदासीन असल्यामुळे दाम्पत्य नोंदणीसाठी पैसा खर्च करावयाचे टाळत आहेत़ त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात केवळ १० टक्के लग्न झालेल्या जोडप्यांचीच नोंदणी झाली आहे़ महाराष्टÑ विवाह मंडळाच्या नियम आणि विवाह नोंदणी १९९ नुसार ग्रामीण भागात ग्रामपंचायत तर शहरी भागात नगरपालिकेत विवाहाची नोंद घेतली जाते़ विवाहाचा पुरावा म्हणून लग्न पत्रिका, वधूवराचे जन्माचे दाखले, रेशनकार्ड आदीच्या सत्यप्रती द्याव्या लागतात़ विवाहानंतर वर्षभरात कधीही नोंदणी करता येते़ विवाहानंतर नोंदणी करण्यासाठी तीन महिन्याच्या आत ६० रूपये तीन महिनेत ते एक वर्षाकरीता १०० रूपये तर एक वर्षाहून अधिक कालावधीकरीता २०० रूपये शुल्क घेतले जाते़ विवाह नोंदणीमुळे वधूला नवीन ओळख देण्याची गरज भासत नाही़ प्रशासनाच्या नवनवीन कायद्यामुळे विवाहाची नोंदणी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. ग्रामीण भागात जन्म मृत्यूच्या नोंदीबाबत प्रशासन वेळोवेळी जनजागृती करीत आहे किंवा जन्ममृत्यूचे दाखले प्रत्येक ठिकाणी आवश्यक झाले आहे़ त्याचप्रमाणे विवाह नोंदणी दाखला देखील आवश्यक झाला आहे़ मात्र प्रशासनाने याकरिता कोणत्याच प्रकारची जनजागृती चालविलेली नाही़ कित्येक ग्रामीणांना विवाहाची नोंदणी करावी लागते, याबाबत माहितीसुध्दा नाही़ कित्येक नवदांम्पत्य शासनाचा शुल्क भरावा लागते म्हणून विवाहाची नोंदणी करीत नाहीत़ त्यामुळे ग्रा. पं. व न. प. मध्ये नोंदणीचा टक्का फार कमी आहे़