शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

पूरग्रस्तांना पालकमंत्र्यांकडून अन्नधान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 23:55 IST

अतिवृष्टीने संसार उद्ध्वस्त झालेल्या आलापल्ली येथील २०० कुटुंबांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडून एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य मदत म्हणून देण्यात आले.

ठळक मुद्दे२०० कुटुंबांना मदत : एक महिना पुरेल एवढे तांदूळ, डाळ व तेलाचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अतिवृष्टीने संसार उद्ध्वस्त झालेल्या आलापल्ली येथील २०० कुटुंबांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडून एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य मदत म्हणून देण्यात आले.चार दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. पुराचे पाणी अहेरी, आलापल्ली व ग्रामीण भागातील काही नागरिकांच्या घरामध्ये शिरले होते. अचानक पाण्याचा वेढा झाला. त्याचबरोबर पूर आला, त्या दिवशी रात्रंदिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातील साहित्य बाहेर काढणे शक्य झाले नाही. परिणामी घरातील साहित्य व दैनंदिन वापराच्या वस्तू पुरामध्ये बुडाल्या. पाण्यामुळे अन्नधान्य खराब झाल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळणार असले तरी ही मदत मिळण्यासाठी बराच कालावधी आहे. पूरग्रस्त कुटुंब उपाशी राहू नये, ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी स्वखर्चातून आलापल्ली येथील पूरग्रस्तांना महिनाभर पुरेल एवढे तांदूळ, डाळ, तेल उपलब्ध वितरित केले. या मदतीमुळे सदर कुटुंबांना एक महिना सावरण्यास मदत होणार आहे.मदतीचे वितरण करतेवेळी अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, प्रकाश गुडेल्लीवार, भाजपा अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजपा युवा मोर्चा, जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, अहेरी शहर अध्यक्ष मुकेश नामेवार, आलापल्ली शहर अध्यक्ष नागेश रेड्डी, फिरोज शेख, सलिम शेख, सागर डेकाटे, विनोद ठाकरे, पप्पू मदिवार, शंकर मगडीवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, मालू तोडसाम, गुड्डू ठाकरे, संदीप गुमुलवार उपस्थित होते.

टॅग्स :ministerमंत्री