शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

जिल्ह्यातील ग्रामसभांमध्ये जलसंधारणाबाबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2015 01:35 IST

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाभरात ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते.

गडचिरोली : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाभरात ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी पहिल्यांदाच १ मेच्या ग्रामसभेत जलसंधारणाबाबत व्यापक चर्चा करण्यात आली. राज्य शासनाने यावर्षीपासून संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरू केला आहे. जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिन याचे औचित्य साधून प्रत्येक ग्राम पंचायतीने १ मे रोजी ग्रामसभा घेण्याचे निर्देश आहेत. यावर्षी १ मेच्या ग्रामसभांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची माहिती देण्यात आली. या योजनेत गावकऱ्यांचा सहभाग कशापद्धतीने वाढविता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. थेंबथेंब पाण्याची बचत करून गावपातळीवर पाण्याचा प्रश्न सोडविण्यास लोकसहभागाचा हातभार कसा महत्त्वाचा आहे, हे सांगण्यात आले. ग्रामसभेत पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजना, वृक्षसंवर्धन, सहा वर्षापर्यंतच्या वयोगटातील बालकांमधील मुला, मुलींचे प्रमाण, प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवानाने होणारे घातक परिणाम आदी बाबतही माहिती देण्यात आली. या ग्रामसभेमुळे जलसंधारणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास फारमोठी मदत झाली आहे.१ मेची ग्रामसभा विशेष ग्रामसभा मानल्या जाते. या कालावधीत शेतीची कामे संपलेली असल्याने सर्वाधिक हजेरी या ग्रामसभेला दिसून आली. नागरिकांमध्येही प्रचंड प्रमाणात उत्साह दिसून आला. काही गावच्या ग्रामसभा मात्र कोरमअभावी तहकूब कराव्या लागल्या. (नगर प्रतिनिधी)